आजच्या धावपळीच्यायुगात 'जेन-झी' तरुणांसाठी दुचाकी ही केवळ प्रवासाचे साधन नसून ती त्यांची गरज आणि फॅशन, पेंशन झाली आहे. मात्र, याच वाहनांची वाढती ओढ तरुणांच्या आरोग्यासाठी, विशेषतः त्यांच्या पाठीसाठी धोक्याची घंटा ठरत आहे. ...
अहिल्यानगर जिल्ह्याच्या अशोक सहकारी साखर कारखान्याने ले-ऑफ जाहीर केला. या निर्णयामुळे कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील सभासद आणि कामगारांमध्ये चिंतेचे व संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले असल्याचा आरोप स्वतंत्र भारत पक्ष शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष नीलेश ...
वर्षभरात ५५,२०० स्टार्टअप्सना मान्यता; ‘स्टार्टअप इंडिया’चा आजवरचा उच्चांक : २३ लाखांहून अधिक हातांना मिळाले थेट काम; स्टार्टअप्सची संख्या २.२३ लाखांच्या पार; केंद्राच्या योजना ठरल्या निर्णायक ...
पुणे पोलिसांनी अटकेची कारणे कळविण्यात केलेल्या त्रुटीमुळे व्यावसायिक शीतल तेजवानी हिला उच्च न्यायालयाने दिलासा देत, पिंपरी आणि बावधन पोलिस ठाण्यांमध्ये नोंदवलेल्या दोन वेगवेगळ्या गुन्ह्यांतील अटक बेकायदेशीर ठरवत त्यांची तत्काळ सुटका करण्याचे आदेश दिल ...