पाकिस्तानशी चर्चा होईल तर केवळ दहशतवादावरच आणि पीओकेवरच, भारत सहन करणार नाही आण्विक ब्लॅकमेलिंग! कारवाई केवळ स्थगित, पुन्हा आगळीक केल्यास चोख प्रत्युत्तर मिळेल; दहशतवाद्यांचा आत्मविश्वास भारताने नष्ट केला. ...
भारताने अनेक वेळा पाकिस्तानला दिलेल्या ‘मोस्ट वाँटेड’ दहशतवाद्यांच्या यादीत त्यांची नावे अग्रक्रमावर आहेत. जर पाकने या तिघांना भारताच्या ताब्यात दिले, तर काश्मीरमधील दहशतवाद संपुष्टात येईल. ...
भारत आणि पाकिस्तानमधील लष्करी संघर्षाच्या पार्श्वभूमीवर गेल्या आठवड्यात तात्पुरते बंद करण्यात आलेल्या ३२ विमानतळांवर नागरी उड्डाणे पुन्हा सुरू होतील ...
Avneet Kaur : विराट कोहलीने अवनीत कौरची पोस्ट लाईक केल्यापासून ती चर्चेत आहे. अलिकडेच विराट कोहलीने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे, ज्यामुळे चाहते अवनीतला ट्रोल करत आहेत. ...
तुम्ही परीक्षेसाठी जात असाल, मुलाखतीसाठी जात असाल किंवा काही महत्त्वाच्या कामासाठी जात असाल, तुमची आजी किंवा तुमची आई नक्कीच म्हणते, "जाण्यापूर्वी दही-साखर खा." यामागील खास कारण काय आहे ते जाणून घेऊया... ...
भारताचा स्टार क्रिकेटर विराट कोहलीने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. त्याने १२३ कसोटी सामन्यांमध्ये ९२३० धावा केल्या आहेत. तर जाणून घेऊयात त्याच्या अशा १० खास विक्रमांसंदर्भात, जे जग कधीही विसरू शकणार नाही. ...