तमन्ना आणि विजय या दोघांनीही अधिकृतपणे ब्रेकअपवर कधी जाहीरपणे सांगितलं नसलं तरीही विजय वर्माने ब्रेकअपबद्दल प्रथमच आपल्या मनातील भावना व्यक्त केल्या. काय म्हणाला विजय? ...
संजय दत्त यांचा 'आखिरी सवाल' हा चित्रपट २०२६ मधील सर्वाधिक प्रतिक्षेत असलेल्या चित्रपटांपैकी एक आहे. या चित्रपटाची घोषणा झाल्यापासूनच त्याबद्दल मोठी चर्चा सुरू आहे ...
'धुरंधर' पाहून पाकिस्तानचा चांगलाच जळफळाट झाला असणार हे उघड आहे. आता याच सिनेमाला उत्तर म्हणून पाकिस्तानने आता 'मेरा लयारी' (Mera Lyari) चित्रपट बनवला असल्याची चर्चा आहे. ...
प्रो कबड्डीमध्ये 'जयपूर पिंक पँथर्स' आणि फुटबॉलमध्ये 'चेन्नईयिन FC' सारख्या यशस्वी संघांचा मालक असूनही अभिषेकचे IPL सारख्या मोठ्या स्पर्धेपासून दूर राहणे अनेकांसाठी आश्चर्यकारक होते. ...