Agriculture Stories

यंदाच्या गाळपासाठी राजारामबापू कारखान्यांच्या तिन्ही युनिटचा ऊस दर जाहीर; कसा दिला दर?
गेला हंगाम उसाच्या टंचाईमुळे १०० दिवसांच्या आत संपला. त्यामुळे साखर कारखानदारीसमोर काही आर्थिक प्रश्न निर्माण झाले आहेत. केंद्र सरकार साखरेचा किमान विक्री दर वाढवेल अशी अपेक्षा आहे.
पुढे वाचा
राज्यातील 'या' आठ सहकारी उपसा जलसिंचन संस्थाना २५ टक्के अनुदान मिळणार; वाचा सविस्तर

पीएम किसान योजेनेतून अडीच लाख शेतकऱ्यांना का वगळले? काय आहे कारण? जाणून घ्या सविस्तर

देशात ३२५ कारखान्यांचे गाळप सुरू; यंदा किती साखर उत्पादन होणार? काय आहे अंदाज?





