देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं. Read More
Hathras Gangrape : पीडितेच्या कुटुंबाची भेट घेण्यासाठी जात असताना पोलिसांकडून ही कारवाई करण्यात आली होती. त्यानंतर आता राहुल आणि प्रियंका गांधींसह तब्बल 200 जणांविरोधात FIR दाखल करण्यात आली आहे. ...
Gangrape of democracy: संजय राऊत यांनी "हा तर लोकशाहीवर सामूहिक बलात्कार" आहे असं म्हणत राहुल गांधी यांना झालेल्या धक्काबुक्की प्रकरणाचा तीव्र शब्दांत निषेध केला आहे. ...
काँग्रेसच्यावतीने केंद्रीय कृषी विधेयकाला विरोध करण्यात आला. हे विधेयक रद्द करण्याच्या मागणीसाठी शुक्रवारी शहरातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यासमोर आंदोलन केले. ...
पुढे १९१९ साली जुलमी रौलेट कायदा आला. गांधींनी या कायद्याविरुद्ध सत्याग्रह पुकारला. अहमदाबाद जिल्हा न्यायालयातील अनेक वकिलांनी कायदा पाळण्यास नम्रपणे नकार देणाºया सत्याग्रहाच्या शपथपत्रावर सही केली ...
Bihar Assembly Election 2020 : काँग्रेसने सुरुवातीच्या चर्चेत ७० जागा सोडण्याचा प्रस्ताव राजदला दिला होता. यासाठी राजद तयार नाही. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, काँग्रेसने २४२ उमेदवारांची यादी तयार केली आहे. ...
आंदोलनामुळे पुणेकडे जाणाऱ्या मार्गिकेवर जवळपास १५ मिनिटे वाहतूक ठप्प झाली होती. पोलिसांनी आंदोलकांना समजावून बाजूला केल्यानंतर वाहतूक सुरळीत झाली. या वेळी कार्यकर्त्यांनी पंतप्रधान, केंद्र सरकार व उत्तर प्रदेश सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. ...