देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं. Read More
Rajya Sabha Members Party Wise: राज्यसभेत सर्वात मोठ्या पक्षांपैकी एक असलेल्या आम आदमी पक्षाला झटका बसला आहे. चौथ्या क्रमांकावरील पक्ष आता लांब फेकला गेला आहे. ...
Rajya Sabha Election 2026 Explained: राज्यसभेच्या एकूण ३७ जागांसाठी निवडणूक झाली. त्यापैकी ११ जागांसाठी तीन राज्यांमध्ये मतदान झाले. या मतदानामुळे इंडिया आघाडीला मोठा झटका बसला. ...
Sofia Firdous: सोमवारी पार पडलेल्या राज्यसभा निवडणुकीत एक महत्त्वपूर्ण घडामोड समोर आली आहे. ओडिशामधील काँग्रेसच्या तीन आमदारांवर 'क्रॉस-व्होटिंग'चा आरोप करण्यात आला आहे. ...
संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात सुरूवातीलाच 'फोर स्टार्स ऑफ डेस्टिनी' या पुस्तकावरून गदारोळ झाला. विरोधी पक्षनेते राहुल गांधींनी याच पुस्तकातील काही मुद्द्यांवर बोट ठेवत मोदी सरकारला घेरले. पण, हे पुस्तक प्रकाशित होण्यापूर्वीच राहुल गांधींना कसे मिळ ...