देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं. Read More
Nagpur : NEET परीक्षेतील कथित पेपर लीक आणि निकालातील गोंधळाच्या निषेधार्थ आज नागपुरात युवक काँग्रेसने आक्रमक पवित्रा घेतला. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयाजवळ असलेल्या बडकस चौकात कार्यकर्त्यांनी एकत्र येत केंद्र सरकारचा निषेध केला. ...
Congress MP Rahul Gandhi Reaction On NEET 2026 Exam Cancelled: नीट परीक्षा पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. यावरून काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी टीका केली आहे. ...
Congress Criticize BJP : काँग्रेसला प्रत्युत्तर देताना भाजपाने काँग्रेसच्या सत्ताकाळातील काही निर्णयांचे फोटो आणि वृत्तपत्रातील कात्रणे सोशल मीडियावर शेअर केली होती. त्यानंतर आता महाराष्ट्र काँग्रेसने भाजपावर जोरदार पलटवार केला आहे. ...
पाच राज्यांचे निकाल ४ मे रोजी जाहीर झाले. यातील प. बंगाल, तामिळनाडूच्या मुख्यमंत्र्यांनी शपथ घेतली आहे. मात्र, केरळचा मुख्यमंत्री ठरविण्यासाठी काँग्रेसला कसरत करावी लागत आहे. ...