आंबा हे महाराष्ट्रातील प्रमुख फळपिकांपैकी एक आहे. प्रामुख्याने कोकणातील हापूस आंबा प्रसिद्ध आहे तसेच उर्वरील महाराष्ट्रात केशर आंब्याचे उत्पादन घेतले जाते. यात बऱ्यापैकी आंबा निर्यातही केला जातो. Read More
How To Spot Chemically Grown Mangoes: यंदा अक्षय तृतीयेला आंबा खरेदीचा उत्साह शिगेला पोहोचला होता. मात्र, बाजारात आलेल्या बहुतेक आंब्यांची चव आंबट आणि कडू लागत असल्याने नागरिक नाराज झाले. ...
does eating mango raise blood sugar : does mango increase blood sugar in diabetics : tips to eat mango without raising blood sugar : आंबा खाऊनही रक्तातील साखर नियंत्रणात ठेवण्यासाठी कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात... ...
अक्षय तृतीयेच्या शुभमुहूर्तावर हिंदुस्थानातील पहिला सार्वजनिक गणपती श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्टच्या वतीने पारंपरिक उत्साहात ‘आंबा महोत्सव’ साजरा करण्यात आला. ...
Amravati : तालुक्यात शेकडो हेक्टर क्षेत्रातील संत्रा आंबिया बहराची प्रचंड प्रमाणात गळ झाल्याने शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले. या तालुक्यात ८४० हेक्टर क्षेत्रात सुमारे अकराशेवर शेतकऱ्यांचे संत्रा पीक आहे. ...
अक्षय तृतीयेचा मुहूर्त गाठण्यासाठी कोकणासह राज्यभरातून तब्बल ९४ हजार आंबा पेट्या वाशी बाजारात दाखल झाल्या आहेत. गतवर्षीच्या तुलनेत हे प्रमाण कमी असले तरी या पेट्यांमुळे अक्षय तृतीयेच्या पूर्वसंध्येला वाशी बाजारपेठेत आंब्याचा दरवळ सुटला आहे. ...