आंबा हे महाराष्ट्रातील प्रमुख फळपिकांपैकी एक आहे. प्रामुख्याने कोकणातील हापूस आंबा प्रसिद्ध आहे तसेच उर्वरील महाराष्ट्रात केशर आंब्याचे उत्पादन घेतले जाते. यात बऱ्यापैकी आंबा निर्यातही केला जातो. Read More
संस्कार व कोकण विकास प्रतिष्ठान यांच्या माध्यमातून 19 व्या आंबा महोत्सवाचे आयोजन 1 मे ते 10 मे या कालावधीत ठाण्याच्या गावदेवी मैदानात करण्यात आले आहे. ...
फळपीक विमाधारक शेतकऱ्यांनी वेगाचे वारे २५ किलोमीटर प्रति तास किंवा त्यापेक्षा जास्त होऊन आंबा पिकाचे नुकसान झाल्यास ७२ तासांत विमा कंपनीस टोल फ्री क्रमांक १४४४७ वर किंवा कृषी विभागाकडे तक्रार दाखल करावी, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शिवकुमार ...
Devgad Hapoos vs Ratnagiri Hapoos : अनेकांना देवगड हापूस आणि रत्नागिरी हापूसमध्ये नेमका काय फरक असतो हे माहीत नसतं. या दोन्हीतील फरक आज आपण पाहणार आहोत. जेणेकरून आपल्याला अधिक चांगल्या पद्धतीने दोन्ही आंबे खाण्याचा आनंद लुटता येईल. ...
महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून महाराष्ट्र शासनाचा कृषी विभाग आणि महाराष्ट्र सदन, नवी दिल्ली यांच्या संयुक्त विद्यमाने नवी दिल्ली येथे १ मे व २ मे रोजी भव्य हापूस आंबा विक्री व प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. ...