आंबा हे महाराष्ट्रातील प्रमुख फळपिकांपैकी एक आहे. प्रामुख्याने कोकणातील हापूस आंबा प्रसिद्ध आहे तसेच उर्वरील महाराष्ट्रात केशर आंब्याचे उत्पादन घेतले जाते. यात बऱ्यापैकी आंबा निर्यातही केला जातो. Read More
आंबा हंगामाने आर्थिक गणित विस्कटले असले, तरी काजू दराने बागायतदारांना काहीसे तारले आहे. गेली काही वर्षे आंबापिकाप्रमाणे काजू पिकालाही नैसर्गिक दृष्टचक्राचा सामना करावा लागत आहे. ...
Akshaya Tritiya Mango Market : अक्षय तृतीयेच्या निमित्ताने आंबा बाजारात हापूस आणि केशरसोबत लालबाग आंब्याची जोरदार एंट्री झाली आहे. विविध राज्यांतून मोठ्या प्रमाणात आंब्यांची आवक होत असून ग्राहकांसमोर अनेक पर्याय उपलब्ध झाले आहेत. आमरसासाठी कोणता आंबा ...
अक्षय तृतीयेला आंबा खाण्याची आणि देवाला नैवेद्य दाखवण्याची जुनी परंपरा आहे. मात्र, यंदा ही परंपरा खिशाला कात्री लावणारी ठरणार आहे. अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर आंब्याचे दर २० ते ४० टक्क्यांनी वाढले आहेत. ...
First Mango on Akshay Tritiya 2026: १९ एप्रिल रोजी अक्षय्य तृतीया आहे, त्यानिमित्त जुने जाणते लोक या मुहूर्तावर आमरस पुरीचे जेवण का करत असत आणि पितरांना नैवेद्य का ठेवत ते जाणून घेऊ! ...
बागायतदारांचा पहिल्या टप्प्यातील आंबा संपला असून, दुसऱ्या टप्प्यातील आंबा सुरू झाला आहे. चार, पाच, सहा डझनच्या पेट्या भरल्यानंतर उर्वरित आंबा बागायतदार कॅनिंगसाठी देणे सुलभ झाले आहे. ...