श्रीराम जय राम जय जय राम आणि जय जय रघुवीर समर्थच्या नामघोषात ३३६ व्या दासनवमी महोत्सवास सज्जनगडावर प्रारंभ झाला. यावेळी हजारो भाविक उपस्थित होते. यानिमित्ताने श्री रामदास स्वामी संस्थान आणि समर्थ सेवा मंडळाच्या वतीने नऊ फेब्रुवारीपर्यंत म्हणजे दासनवम ...
‘महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे रोज एक नवा आकडा सांगतात. सत्यता नसतानाही ते आकडे सांगण्यात माहिर आहेत. मला वाटतं ते रतन खत्रीकडे कामाला होते का? रोज एक नवा आकडा? ते म्हणतात राज्यात ३६ हजार विहिरी बांधल्या, मला वाटतं रस्त्यावर पडलेले खड् ...
सातारा : १९६५ मध्ये झालेल्या भारत-पाकिस्तान युद्धात शत्रू सैन्याला चारीमुंड्या चित करणारा जिगरबाज सुभेदार देशांतर्गत महसूल यंत्रणेच्या लालफितीच्या लढाईत हतबल ...
सुरुचि धुमश्चक्री प्रकरणातील गेल्या तीन महिन्यांपासून फरारी असलेला संशयित आरोपी नगरसेवक विनोद ऊर्फ बाळू खंदारे याला बुधवारी सायंकाळी सातारा पोलिसांनी ताब्यात घेतले. ...
सातारा-पंढरपूर मार्गावर चौपदरीकरणाचे काम सुरू झाले असून, अनेकवेळा पाणी मारण्यात येत नसल्याने धुरळ्यातूनच वाहन घेऊन जावे लागत आहे. त्यामुळे वाहनधारक हैराण झाले आहेत. वाहतुकीच्या दृष्टीने या मार्गाच्या चौपदरीकरणाचे काम सुरू झाले आहे. ...
पहाटेच्या अंधारात उलट्या बाजूने ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात खासगी प्रवासी बस ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॉलीत घुसली. यामुळे झालेल्या अपघातात ३२ प्रवासी किरकोळ जखमी झाले. त्यांच्यावर उपचार करुन सोडून देण्यात आले. ...
खटाव तालुक्यातील नदी पात्रातून वाळू उपसा खुलेआम सुरू आहे. वाळू माफीयांनी नवा फंडा शोधून काढला आहे. खाली वाळू भरून वरुन माती टाकून वाहतूक केली जात आहे. महसूल विभाग मात्र हातावर हात ठेऊन गप्प आहे. वाळू तस्करांवर किरकोळ कारवाई करत प्रशासन ह्यतू कर रडल्य ...
जयदीप जाधव ।लोकमत न्यूज नेटवर्करहिमतपूर : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आगामी विधानसभा आणि लोकसभा निवडणूक स्वबळावर लढण्याची घोषणा केली असल्याने सातारा जिल्ह्यातील अनेक इच्छुक दंड थोपटून कामाला लागणार आहेत. विविध विधानसभा मतदार संघांतून पक्षा ...