कोरोना विषाणूच्या फैलावाला प्रतिबंध करण्यासाठी देशात लॉकडाऊन करण्यात आले आहे. मात्र या लॉकडाऊनमुळे देशाच्या अर्थव्यवस्थेला जबरदस्त धक्का बसला आहे. मात्र कोरोनाचे संकट टळल्यानंतर भारतातील अर्थचक्र वेगाने फिरून भारत हा निर्मिती उद्योगाचे केंद्र बन शकते ...
भारतातील कोरोना विषाणूचा फैलाव दिवसागणिक अधिकाधिक वाढत आहे. आतापर्यंत भारतात कोरोनाचे ५० हजारांहून अधिक रुग्ण झाले असून १७८३ कोरोनाग्रस्त रुग्णांचा मृत्यू झाला आहे. ...
आज आंध्र प्रदेशमधील विशाखापट्टणम येथे विषारी गॅस गळतीमुळे भीतीचे वातावरण पसरले. या गॅस गळतीमुळे शहरात आतापर्यंत ८ ते १० जणांच्या मृत्यू झाल्याचे प्राथमिक वृत्त आहे. तसेच हजारो नागरिक आजारी पडले आहे. ...
अगदी काही दिवसांपूर्वीपर्यंत परदेशात राहणाऱ्या व्यक्तींचं मायदेशात परतल्यावर खूप कौतुक होत असे. मात्र कोरोनामुळे गेल्या दोन महिन्यात परदेशात राहत असलेल्या व्यक्तींची खूप ससेहोलपट होत आहे. अनेकांनी आर्थिक संकटामुळे आपला रोजगार गमावला आहे. अनेकांना माय ...
काश्मिरातील मोस्ट वॉन्टेड दहशतवादी आणि हिज्बुल मुजाहिदीनचा टॉप कमांडर रियाज नायकूचा भारतीय जवानांनी पुलवामा जिल्ह्यातील बेगपोरा येथे झालेल्या चकमकीत खात्मा केला. रियाज नायकू A++ कॅटेगिरीतील दहशतवादी होता. ...