पहलगाम हल्ल्याच्या आठ दिवसांनंतर, पाकिस्तानचे उपपंतप्रधान इशाक डार यांनी पाकिस्तानी लष्कराचे प्रवक्ते जनरल अहमद शरीफ चौधरी यांच्यासोबत संयुक्त पत्रकार परिषदेत या हल्ल्याचा निषेध केला. ...
India Pakistan loc tensions escalate: पहलगाममधील हल्ल्यानंतर भारत-पाकिस्तान यांच्यातील संबंध ताणले गेले असून, सीमेवरही तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली आहे. पाकिस्तानकडून सीमेवर गोळीबार केला जात असताना एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. ...
Jammu Kashmir News: दहशतवादाच्या मुद्द्यावरून तणाव निर्माण झाला असतानाच भारताविरोधात वातावरण तापण्यासाठी पाकिस्तानकडून नेहमीप्रमाणे पुन्हा एकदा खोटारडेपणाचा सहारा घेतला जात आहेत. त्यामाध्यमातून भारत सरकार आणि येथील प्रशासनाबाबत नकारात्मक वातावरणनिर्म ...
पहलगाम दहशतवादी हल्ल्यासाठी जबाबदार असलेल्या दहशतवादी संघटनेचे नाव संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या (UNSC) ठरावातून काढून टाकल्याचे पाकिस्तानचे उपपंतप्रधान आणि परराष्ट्र मंत्री इशाक दार यांनी पाकिस्तानी संसदेत कबूल केले आहे. ...
पहलगाम हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानसोबत असलेला सिंधू करार मोडला. त्यामुळे पाकिस्तानचं पाणी बंद झालं. यामुळे एका पाकिस्तानी अभिनेत्रीच्या काळजीपोटी एका भारतीय चाहत्याने तिला थेट पाण्याचे बॉक्स पाठवले असल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे (hania aamir) ...
Bhushan Gavai Chief Justice: घरात राजकारण, समाजकारण असताना भूषण गवई यांची वागणूक, राहणीमान सामान्य राहिले. आजही सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून अमरावतीला आले असताना भूषण गवई हे सामान्यातल्या सामान्य माणसाला भेटतात. ...