श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली. Read More
Ganesh Naik vs Eknath Shinde controversy भाजप नेते गणेश नाईक यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर केलेल्या टीकेमुळे महायुतीत वाद. मंत्री दादा भुसे मुख्यमंत्र्यांकडे तक्रार करणार. ठाणे बालेकिल्ल्यावरून कलगीतुरा. वाचा सविस्तर. ...
Shiv Sena Uddhav Thackeray Group: शिवसैनिकांची कामे होत नाहीत. नेतृत्वाचे या भागावर दुर्लक्ष झाले, अशी प्रतिक्रिया माजी आमदारांनी भाजपा प्रवेशावेळी दिली. ...
अकोला महापालिकेत सत्ता स्थापन करण्यासाठी राजकीय घडामोडींना वेग आला आहे. रविवारी एक बैठक पार पडली. त्यात बहुमताचा आकडा जुळवण्यासंदर्भात चर्चा करण्यात आली. ...
Harshavardhana Sapkal News: तिरंगा देशाची आन, बान आणि शान आहे, तिरंग्यासाठी अनेकांनी आपले रक्त सांडले आहे पण सध्या काही जातीवादी व धर्मांध शक्ती आपल्या स्वार्थी राजकारणासाठी हिरव्या व भगव्या रंगाचे राजकारण करून सामाजिक सलोखा बिघडवण्याचे काम करत आहेत. ...