श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली. Read More
मध्य प्रदेशच्या माजी मुख्यमंत्री उमा भारती यांनी "शंकराचार्य" असल्याचा पुरावा मागण्यावर टीका केली आहे. प्रशासनाच्या अधिकाराचे आणि शिष्टाचाराचे उल्लंघन असल्याचे म्हणत उमा भारती यांनी त्यांच्या पोस्टमध्ये उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना ...
Girish Mahajan News: मला खूप वाईट वाटले. मी संघाच्या मुशीत वाढलो आहे. आता अनवधानाने राहिले असेल नाव घेणे, पण एवढे कशासाठी? अशी प्रश्न गिरीश महाजन यांनी केला. ...
Madhavi Jadhav News: गिरीश महाजन यांनी बाबासाहेबांचा जो अपमान केला आहे, तो भरून निघण्यासारखा नाही. कुंभमेळ्यात आंघोळ केली, तरी त्यांचे पाप धुतले जाणार नाही. ...
Rahul Gandhi News: प्रजासत्ताक दिनानिमित्त राष्ट्रपती भवनामध्ये आयोजिक पारंपरिक अॅट होम रिसेप्शनदरम्यान, केलेल्या एका कृतीमुळे विरोधी पक्षनेते राहुल गांधी हे वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत ...
Vijay Vadettiwar's criticize Girish Mahajan: प्रजासत्ताक दिनी दिलेल्या भाषणामध्ये गिरीश महाजन यांनी भाषणामध्ये ड़ॉ. आंबेडकरांचा उल्लेख टाळल्याने एका महिला अधिकाऱ्याने तीव्र शब्दात संताप व्यक्त केला होता. त्यानंतर गिरीश महाजन यांच्यावर चौफेर टीका होत ...