श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली. Read More
एखाद्या व्यक्तीवरचा राग समजू शकतो परंतु त्यासाठी पक्ष, पक्षीय भूमिका, पक्षाचा अजेंडा या सगळ्या बाबी धुडकावून लावत गणेश नाईक आमचे नामोनिशाण मिटवण्याचे वक्तव्य करीत आहेत असं म्हस्के यांनी म्हटलं. ...
Eknath Shinde vs Ganesh Naik: भाजपाचे नेते गणेश नाईक आणि उपमुख्यमंत्री तथा शिंदेसेनेचे प्रमुख एकनाथ शिंदे यांच्यातील संघर्ष महापालिका निवडणुकीनंतरही वाढतानाच दिसत आहे. नाईकांनी शिंदेंना पुन्हा लक्ष्य केल्यानंतर शिंदेसेनेच्या प्रवक्त्या शीतल म्हात्रे ...
Chandrapur : ६६ सदस्यीय चंद्रपूर महानगरपालिकेत सत्ता स्थापन करण्यासाठी राजकीय घडामोडींना वेग आला असला तरी अद्याप चित्र स्पष्ट झालेले नाही. काँग्रेसमधील अंतर्गत वाद वरवर शांत झाल्याचे भासत आहे. ...