श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली. Read More
Harshavardhana Sapkal News: तिरंगा देशाची आन, बान आणि शान आहे, तिरंग्यासाठी अनेकांनी आपले रक्त सांडले आहे पण सध्या काही जातीवादी व धर्मांध शक्ती आपल्या स्वार्थी राजकारणासाठी हिरव्या व भगव्या रंगाचे राजकारण करून सामाजिक सलोखा बिघडवण्याचे काम करत आहेत. ...
Ganesh Naik: देशाचा तिरंगा ध्वज आणि इतर राजकीय पक्षांच्या झेंड्यातही हिरवा रंग आहे. त्यामुळे एखाद्या गोष्टीचे किती भांडवल करायचे? हे प्रत्येकाने ठरविले पाहिजे, अशी रोखठोक भूमिका वनमंत्री गणेश नाईक यांनी एमआयएमच्या ‘हरा कर देंगे’ या वक्तव्यावर रविवारी ...
BMC Elections 2026 Result: मुंबई महापालिकेत वैधानिक आणि विशेष समित्यांच्या सदस्य संख्येवरून उलटसुलट चर्चा सुरू झाल्याने भाजप आणि शिंदेसेना यांचा संयुक्त गट म्हणून कोकण आयुक्तांकडे नोंदणी होणार असल्याची शक्यता वर्तविण्यात येत होती. ...
Sushma Andhare On Barshi Shiv Sena Alliance News: जो भाजपाला हरवण्यासाठी लढत आहेत, त्यांच्यासोबत आम्ही लढत आहोत, असे सुषमा अंधारे यांनी म्हटले आहे. ...
Navneet Rana on Imtiaz Jaleel: एमआयएम नेते इम्तियाज जलील यांच्या महाराष्ट्र हिरवा होईल या वक्तव्याला भाजप नेत्या नवनीत राणा यांनी जशास तसे उत्तर दिले. ...
Raj Thackeray News: बिहारचे मंत्री अशोक चौधरी यांनी कोणत्याही परिस्थितीत बिहार भवन बांधणारच. राज ठाकरे महाराष्ट्रातील राजे आहेत का, अशी प्रतिक्रिया शनिवारी दिल्याने त्याचे तीव्र पडसाद उमटले आहेत. त्यामुळे या मुद्द्यावरून महाराष्ट्रात नव्या वादाला तो ...