राज्यातील धरणात मोठ्या प्रमाणात गाळ साचल्याने साठवण क्षमता कमी झाली. यासाठी तंत्रज्ञानाच्या साह्याने धरणांचे सर्व्हेक्षण करुन गाळ काढण्याचे नियोजन केले जाणार आहे. ...
Onion Market Rate : राज्याच्या बाजारात आज मंगळवार (दि.२१) रोजी एकूण १,४४,०६१ क्विंटल कांदा आवक झाली होती. ज्यात ३३४१ क्विंटल चिंचवड, २४९ क्विंटल हालवा, १७६६६ क्विंटल लाल, ७१०४ क्विंटल लोकल, ३ क्विंटल नं.१, ८ क्विंटल पांढरा, ९१८६५ क्विंटल उन्हाळ कांद् ...
अहिल्यानगर जिल्ह्याच्या अशोक सहकारी साखर कारखान्याने ले-ऑफ जाहीर केला. या निर्णयामुळे कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील सभासद आणि कामगारांमध्ये चिंतेचे व संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले असल्याचा आरोप स्वतंत्र भारत पक्ष शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष नीलेश ...
उन्हाचा वाढलेला कहर व कोसळलेले भाव, यामुळे कांद्याने पुरती जिरल्याचे शेतकरी सांगतात. यंदा खरिपासह रब्बी हंगामातही कांद्याला अपेक्षित भाव न मिळाल्याने शेतकरी तोट्यात गेले. तर भाव कोसळल्याने पेरणी केलेल्या व काढणीस आलेल्या उभ्या कांद्यावर काही शेतकऱ्या ...
Accident News: प्रसिद्ध उद्योजक, सामाजिक कार्यकर्ते डॉ. जितेंद्र गणपतराव शेळके आणि त्यांच्या पत्नी अनुराधा शेळके यांचा समृद्धी महामार्गावर झालेल्या भीषण अपघातात मृत्यू झाला. शेळके हे भोंदू अशोक खरात यांच्या शिवनिका ट्रस्टवर उपाध्यक्ष व विश्वस्त म्हणू ...
वर्षी मे महिन्यात अवकाळी पावसाने नदी, नाल्यांना पूर आले होते. यानंतर जून, जुलै महिन्यात समाधानकारक पाऊस झाल्याने जिल्ह्यातील प्रमुख धरण प्रकल्प कमी दिवसांत ओव्हरफ्लो झाले होते. ...