वातावरणातील बदलामुळे फळबागांचे नुकसान होत असून फळबागांच्या नुकसान भरपाईसाठी क्रॉप कव्हर योजना राबविण्यात येणार असल्याची माहिती कृषिमंत्री ॲड.माणिकराव कोकाटे यांनी दिली. ...
नाशिक व अहिल्यानगर जिल्ह्यांत यंदा शेतकऱ्यांनी कांद्याची मोठ्या प्रमाणावर साठवणूक केलेली आहे. ऑगस्टनंतर बाजारभाव तेजीत राहतील, अशी शेतकऱ्यांना अपेक्षा आहे. ...
mula dam water level धरण प्रशासनाकडून सुरुवातीला तीन वेळेस सायरन वाजवल्यानंतर कार्यकारी अभियंता सायली पाटील यांच्या हस्ते ३ हजार क्युसेकने पाणी नदीपात्रात सोडण्यात आले. ...
अकोले तालुक्यातील भंडारदरा व निळवंडे धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील घाटघर-रतनवाडी-हरिश्चंद्रगड-कुमशेत-साम्रद भागात संततधार पाऊस सुरू असून दोन्ही धरणात पाण्याची प्रचंड आवक सुरू आहे. ...