नाशिक : मतदार याद्यांच्या शुद्धीकरण आणि दोषरहित याद्या करण्यासाठी निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शनानुसार सुरू असलेल्या विविध प्रकारच्या मोहिमांनंतर आता निवडणूक ... ...
राजापूर : जिल्ह्यात पावसाने जोरदार सुरु वात केली असली तरी तालूक्यातील राजापूर येथे पावसाळा सुरू होऊन दीड महिना उलटला तरीही अजून वरूणराजाचे आगमन न झाल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत. येथील शेतकऱ्यांकडून दमदार पावसाची प्रतीक्षा केली जात आहे. ...
सिन्नर : नाशिक जिल्ह्यातील सुमारे १६ शाळांतील संस्थाचालकांमध्ये वाद आहेत. त्यामुळे लक्ष पूरवून वाद निकाली काढावेत, अशी मागणी मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष एस. के. सावंत यांनी केली. ...
सिन्नर : कौशल्य विकास व उद्योजकता विभाग आणि महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान-उमेद यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्रात राबवण्यात येणाऱ्या योजनेची महिला बचत गटांसाठी माहितीपर तालुकास्तरीय कार्यशाळा येथील पंचायत समितीच्या सभागृहात पार पडली. ...
नांदूरवैद्य : इगतपुरी तालुक्यातील ओंडली या गावाच्या हद्दीत मंगळवारी सकाळी बिबट्या मृतावस्थेत आढळुन आला. ओंडली शिवारात जवळच बैल चारत असताना गणेश हंबरे या शेतकऱ्याला भाताच्या खाचरात मृत अवस्थेत असलेला बिबटया दिसून आला. याबाबतची माहिती त्याने गावचे पोली ...
अखेर मोठ्या प्रतीक्षेनंतर घाटमाथ्यावरून समुद्रात वाहून जाणारे पाणी अडवून ते गोदावरी खोऱ्यात वळविण्याच्या महत्त्वाकांक्षी मांजरपाडा प्रकल्पातील बोगद्याचे काम पूर्ण होऊन पाणी पुणेगाव धरणात येऊ लागले असून, पूर्व भागातील शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या ...
पावसामुळे मोड फुटण्याच्या तयारीत आलेल्या खरिपाच्या पिकांना दिलासा मिळाला असून, काही तालुक्यांमध्ये झालेल्या पावसामुळे मक्यावर प्रादुर्भाव केलेल्या लष्करी अळ्यांचा नायनाट करण्यास हा पाऊस फायदेशीर ठरला आहे. ...