वणी तालुका हा कोळसा खाणींनी व्यापला आहे. त्यामुळे या भागात अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. त्यात आरोग्याची समस्या अतिशय बिकट झाली आहे. त्यातून बालमृत्युचे प्रमाण वाढत आहे. आरोग्य विभागाच्या मते, बाळाच्या जन्मानंतर त्याची योग्य काळजी घेतली पाहिजे. मा ...
गेल्या दोन वर्षांपासून कारखाना बंद पडल्याने १८ हजार शेतकरी सभासद हवालदिल झाले आहे. कार्यरत व निवृत्त कर्मचाऱ्यांचे वेतन आणि भविष्यनिर्वाह निधीची रक्कम थकली आहे. त्यामुळे कारखान्याकडे २२ कोटींच्यावर थकबाकी आहे. कारखाना बंद असल्याने हवालदिल झालेल्या का ...
पांढरकवडा तालुक्यातील राष्ट्रीय महामार्ग क्र. ७ वर असलेल्या करंजी येथील एटीएम फोडून २८ लाखांची रोख चोरट्यांनी लंपास केली होती. हा गुन्हा पांढरकवडा पोलीस व स्थानिक गुन्हे शाखेने उघडकीस आणला. उत्तरप्रदेशातील टोळीला अटक केली. या तपासादरम्यान पोलिसांना ध ...
यवतमाळच्या संमेलनाला सुरुवातीला नयनतारा सहगल यांना उद्घाटक म्हणून जाहीर करण्यात आले. त्यांचे निमंत्रण नंतर वादात अडकले. ऐनवेळी वैशाली येडे (राजूर ता.कळंब) या शेतकरी विधवा महिलेला उद्घाटनाचा मान देण्यात आला. त्यावेळी येडे यांचे तडाखेबाज भाषणही प्रचंड ...
अडीच वर्र्षांपूर्वी सर्वाधिक मोठा पक्ष असूनही शिवसेनेला सत्तेबाहेर रहावे लागले होते. भाजप, काँग्रेस आणि राष्ट्रवादीने ऐनवेळी सत्ता स्थापन केली होती. परिणामी शिवसेना विरोधी बाकावर गेली. मात्र यावेळी राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यानंतर जिल ...
वानराच्या टोळ्यांमधील अंतर्गत वर्चस्वाच्या लढाईत सदर हल्लेखोर वानर आक्रमक झाले होते. त्यातून ते नागरिकांवर हल्ला करित होते. त्याला पकडण्यासाठी विशेष पथकाचे गठण करण्यात आले. या पथकाने शुक्रवारी सकाळी ६ वाजताच्या सुमारास लोकवस्तीतील एका घराच्या टेरेसवर ...
कार्यक्रमाला जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष उत्तमराव शेळके, जिल्हा परिषदेतील शिवसेनेचे गटनेते श्रीधर मोहोड, नगराध्यक्ष बबनराव इरवे, पंचायत समिती सभापती सुनीता राऊत आदींसह लोकप्रतिनिधी, पदाधिकारी उपस्थित होते. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमा पूज ...
येथील काव्य वाचन आणि गायनाच्या कार्यक्रमासाठी हे दृष्टीहीन विद्यार्थी आले होते. निळोणा परिसरात त्यांचा कार्यक्रम रात्री उशिरापर्यंत चालला. त्यानंतर नाशिकला परत जाण्यासाठी हे पाचही विद्यार्थी आणि विद्यार्थिनी बसस्थानक परिसरात आले. मात्र यवतमाळ येथून र ...