दत्तक ग्राम पारधी तांडा बिजोरा येथे विशेष शिबिरादरम्यान आयोजित बौद्धिक सत्रात अंधश्रद्धा निर्मूलनपर वैज्ञानिक दृष्टिकोन व जादूटोणा विरोधी कायदा या विषयावर मार्गदर्शन ठेवण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपप्राचार्य डॉ.सुनील चकवे होते. प्रम ...
यापूर्वी सभापती पद अनुसूचित जमाती महिलेकरिता राखीव होते. मात्र आरक्षणानुसार पंचायत समितीत सदस्यच उपलब्ध नसल्याने सभापती निवड प्रक्रिया लांबणीवर पडली. यात जिल्हाधिकाऱ्यांनी १० जानेवारीला शुध्दीपत्रक काढून सभापतीचे आरक्षण अनुसूचित जमाती महिला किंवा पुर ...
जिल्हा बँकेवर सेवा सोसायटीच्या व्यवस्थापकीय संचालक मंडळातून एक प्रतिनिधी पाठविला जातो. या प्रतिनिधीला संचालक मंडळाच्या निवडणुकीत मतदान करण्याचे अधिकार असतात. त्यामुळे सध्या सोसायट्यांच्या संचालकांमध्ये बँकेवर प्रतिनिधी म्हणून जाण्यासाठी प्रचंड स्पर्ध ...
राज्यात प्रामुख्याने शेतकऱ्यासंदर्भात ज्या घोषणा केल्या, त्या किमान जाहीर केल्याप्रमाणे पूर्ण कराव्या, अशी मागणी करण्यात आली आहे. परतीच्या पावसाने शेतकऱ्यांचे नुकसान झाले असून त्यांना हेक्टरी २५ हजार रूपये नुकसान भरपाई द्यावी, दोन लाखापर्यंत जाहीर के ...
बसस्थानकाचे नवनिर्माण केले जात आहे. त्यासाठी बसस्थानक आर्णी मार्गावर हलविण्यात आले आहे. त्यामुळे आर्णी मार्गावर वाहतूक वाढली आहे. बसस्थानकात प्रवासी सोडण्यासाठी अनेक वाहने आर्णी मार्गाने धावतात. ...
शासनाच्या माध्यमातून एसटी महामंडळ ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी, विविध पुरस्कार प्राप्त नागरिक, दिव्यांग, गंभीर आजार आदी प्रकारच्या नागरिकांना प्रवाशांना सवलत प्रवास देत आहे. यासाठी संबंधित विभागाकडून दिलेल्या प्रमाणपत्राच्या आधारे महामंडळाकडून प्रवास स ...
रोटरी क्लब ऑफ यवतमाळ मिडटाऊनच्या वतीने आयोजित ‘एज्युफेस्ट’ या तीन दिवसीय कार्यक्रमाच्या समारोपीय सोहळ्यात ते प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते. ते म्हणाले, रोटरीतर्फे शिक्षण या विषयावर सुरू असलेले काम कौतुकास्पद आहे. चांगल्या लोकांसोबत भेटणे, बोलणे हेही ...
विधान परिषदेच्या यवतमाळ स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाची ३१ जानेवारी रोजी पोटनिवडणूक होत आहे. महाविकास आघाडीने या निवडणुकीत नागपूर येथील माजी मंत्री सतीश चतुर्वेदी यांचे पुत्र दुष्यंत यांना उमेदवारी दिली आहे. यानिमित्ताने सोमवारी येथे महाविकास आघा ...
अवधुतवाडी ठाण्यातील पोलिसांच्या गस्तीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. दोन दिवसांपूर्वी नगरपरिषद व्यापारी संकुलात पहाटे ३.३० ते ४ च्या दरम्यान दुकाने फोडली. याचा गुन्हा दाखल होत नाही तोच दुसऱ्या दिवशीही चोरट्यांनी त्याच वेळेत सात दुकाने फोडली. यातील त ...
कापूस विकल्यानंतर १० ते १५ दिवसांचा कालावधी लोटल्यांनतरही आधार जोडण्याची प्रक्रिया बँकांनी पूर्ण केली नाही. यामुळे शेकडो क्विंटल कापूस विकल्यानंतरही शेतकऱ्यांच्या खात्यात छदामही जमा झाला नाही. यासंदर्भात शेतकऱ्यांनी पणन महासंघाचे कार्यालय आणि बँक स्त ...