१६ जानेवारी हा छत्रपती संभाजी महाराजांच्या राज्यभिषेक दिन म्हणून साजरा होतो. त्यानिमित्त त्यांचे जन्मस्थळ असलेल्या पुरंदर किल्ल्यावर दरवर्षी राज्याभिषेक सोहळा केला जातो. पुण्याच्या शिवपूत्र शंभूराजे ट्रस्टच्या आयोजन समितीकडून हा सोहळा होतो. यंदा समित ...
छत्रपती शिवाजी महाराज यांचे कर्तृत्व, नेतृत्व जगजाहीर आहे. त्यांनी रयतेचे राज्य निर्माण केले. त्यांच्या राज्यात सर्व धर्म व जातीचे नागरिक सुखी व संपन्न होते. त्यामुळे त्यांची तुलना नरेंद्र मोदी यांच्याशी होऊच शकत नाही, असा दावा या संघटनांनी उपविभागीय ...
जांब रोडवर वनविभागाचे मोठे उद्यान आहे. त्याला लागूनच वनविभागाने आता विश्रामगृहही बांधले आहे. या भागात वनविभागातील अधिकारी, कर्मचाऱ्यांची नियमित ये-जा असते. मात्र रस्त्याच्या कडेला असलेल्या वाघाडी नदीच्या काठावर सागाचे डेरेदार वृक्ष बहरले आहे. आता या ...
जिल्ह्याच्या ग्रामीण भागात तीन दिवस चार लाख ७२ हजार २४५, तर शहरी भागात पाच दिवस एक लाख १४ हजार ९८२ घरे, अशा एकूण पाच लाख ८७ हजार २२७ घरांना गृहभेटीचे नियोजन आहे. यासाठी ग्रामीण आणि शहरी भागात बुथनिहाय नियोजन करण्यात आले आहे. ग्रामीण भागात दोन हजार ३५ ...
गेल्या २० वर्षांपासून बिनपगारी काम करणाऱ्या शिक्षकांनी आता अत्यंत आक्रमक पवित्रा घेतला असून तोंडावर आलेल्या बारावीच्या परीक्षेवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. ...
मुडाणा ते गौळ रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडले आहे. या मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक असते. याच मार्गावर मुडाणा, गौळ, बोथा, लोहरा, मोरथ, धारमोहा, धारेगाव, उटी, सनेंद, हिंगणी, नेहरुनगर, टेंबुरधरा आदी गावांतील ग्रामस्थांना जा-ये करावी लागते. या गावांमधी ...
वन्यप्राण्यांच्या धुमाकूळामुळे शेतकरी वर्ग प्रचंड त्रस्त आहे. वन कायद्यामुळे शेतकऱ्यांना या वन्यजीवांचा बंदोबस्तही करता येत नाही. सामान्य शेतकरी पिकांचे रक्षण करण्यास असमर्थ ठरतो. यातूनच शेतकऱ्यांना गेल्या चार वर्षात एवढ्या मोठ्या नुकसानीला सामोरे जा ...
यवतमाळ : जिल्ह्यातील उमरखेड तालुक्यांतर्गत येणाºया ढाणकी येथील मिस्त्री काम करणाºया दोन तरुणांचा शुक्रवारी सकाळी नांदेड जिल्ह्यातील हिमायतनगर तालुक्याच्या ... ...