रत्नागिरी जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील ६४ नळपाणी योजना नादुरुस्त असल्याने त्याचा परिणाम ८५ वाड्यांच्या पाणीपुरवठ्यावर होत आहे. या नळपाणी योजनांची पाणीपट्टी ही दुरूस्तीच्या खर्चापेक्षाही कमीच असल्याने ही दुरूस्ती आता जिल्हा परिषदेला डोईजड होऊ लागली आह ...
येत्या खरीप हंगामात शेतकऱ्यांना दर्जेदार बियाणे मिळावे यासाठी शासनस्तरावर व्यापक नियोजन केले जात आहे. शेतक-यांना बोगस बियाणांची विक्री करणा-या विक्रेत्यांसह उत्पादक कंपनीवर थेट कारवाई करावी, असे निर्देश पालकमंत्री बबनराव लोणीकर यांनी दिले ...
बीड जिल्हा परिषदेतील वर्ग- ३ आणि वर्ग -४ कर्मचाऱ्यांची क्षमतावृद्धी तपासणीचे आदेश जि. प. चे मुख्य कार्यकारी अधिकाºयांनी दिले आहेत. यानुसार अनफिट ठरणारे कर्मचारी घरी जाण्याची शक्यता वर्तविली जात आहे. ...
कोल्हापूर : श्रीलंके मध्ये ९ राज्ये आणि २५ जिल्हे आहेत. कोल्हापूर जिल्हा परिषदे चे काम हे आमच्या एका राज्याचे काम आहे. या ठिकाणी राबविलेल्या विविध योजना आम्हाला मार्गदर्शक आहेत. या योजनांची आम्ही तेथे अंमलबजावणी करू, अशी ग्वाही श्रीलंकेतील साबरगमुआ र ...
उन्हाच्या वाढत्या तीव्रतेमुळे जिल्ह्यात एप्रिल महिन्यात काही गावांमध्ये तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. टंचाई निवारणार्थ प्रशासनाने ३६ गावांसाठी ९७ विहिरींचे अधिग्रहण केले आहे. ...
जिल्हा परिषदेच्या प्रशालांमध्ये एकही अपंग विद्यार्थी नसताना तेथे अपंग समावेशित युनिटची पुनर्स्थापना करणे, तसेच बनावट कागदपत्रे तयार करून त्याठिकाणी ११ विशेष शिक्षकांच्या सेवा पुनर्स्थापित केल्याचे प्रकरण तत्कालीन शिक्षणाधिकारी अश्विनी लाठकर व कनिष्ठ ...
आरोग्य केंद्रांमध्ये चोवीस तास रुग्णसेवा देणे बंधनकारक असतानादेखील अनेक प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या ठिकाणी वैद्यकीय अधिकारी थांबत नाहीत. यासंबंधी प्राप्त तक्रारीनुसार चौकशी केली असता जिल्ह्यातील ११२ पैकी ६६ वैद्यकीय अधिकाऱ्यांविरुद्धच्या तक्रारींमध् ...