यावर्षी पडलेली कडाक्याची थंडी आणि अवेळी पावसामुळे आंबा तसेच काजू पिकांचे नुकसान झाले आहे. या बाधित शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी शासनाने तातडीने पावले उचलली आहेत. ...
Pune Zilla Parishad : “एकाच अधिकाऱ्याला तीन तालुक्यांची जबाबदारी देणे योग्य आहे का?” असा सवाल उपस्थित करत कामांच्या दर्जाबाबतही नाराजी व्यक्त करण्यात आली. ...