पावसाळा सुरू झाला असून पावसाने चांगलाच जोर धरला आहे. पावसाळ्यामध्ये आपल्याला शरीराची विशेष काळजी घेणे गरजेचे असते. मुख्यतः पावसात भिजताना केस आणि त्वचेसोबतच पायांचीही विशेष काळजी घेणे आवश्यक असते. ...
तालुक्यातील वाघजाळी येथे मागील तीन दिवसांपासून गॅस्ट्रोची साथ पसरली आहे.२0 ते २५ जणांना याची लागण झाली आहे. यामुळेच गुरुवारी रात्री एक महिला दगावल्याने परिसरामध्ये भीतीचे वातावरण आहे. ...
सध्या आरोग्य विभागाच्या वतीने मोतीबिंदू मुक्त महाराष्ट्र करण्यासाठी पाऊले उचलली जात आहेत. त्याच पार्श्वभूमीवर आढावा घेतला असता बीड जिल्ह्यात मागील वर्षभरात मोतीबिंंदू शस्त्रक्रियेची उद्दिष्टपूर्ती झालेली आहे. ...
सध्या पावसाला सुरुवात झाली असून वातावरणात थंडावा पसरला आहे. पावसासोबतच सर्दी, खोकला, पडसे यांसारखे अनेक आजारही येतात. परंतु या आजारांवर अननस हे फार फायदेशीर असे फळ आहे. ...
प्रत्येक मुलगी वयात आल्यावर तिच्या आयुष्यात एक महत्वाची घटना घडते. ती घटना म्हणजे मासिक पाळी. या मासिक पाळीविषयी अनेक समज-गैरसमज समाजात रूढ झालेले आपल्याला आढळतात. परंतु मासिक पाळी म्हणजे स्त्री जीवनाला मिळालेले वरदानाच आहे. ...
सध्याचे युग हे सोशल मीडियाचे युग आहे. लहान मोठे सारेच जण सतत स्मार्टफोनमध्ये गुंतलेले आपल्याला दिसतात. परंतु या स्मार्टफोनच्या युगामुळे लोकांच्या सामाजिक जीवनाला फार नुकसान होते. ...