निम्न वर्धा प्रकल्पाच्या जलसाठ्यात कमालीची वाढ झाल्याने या धरणातील बुडीत क्षेत्रात येणाऱ्या धारवाडा व दुर्गवाडा या गावांना पाण्याचा वेढा आहे. गावातील अंतर्गत रस्त्यावर धरणाचे पाणी आल्याचे दिसून येते. धारवाडा येथील दोन घरात धरणाचे पाणी घुसल्याने त्या ...
घोडचा कालवा टाकळी कडेवळीत शिवारात किलोेमीटर क्रमांक ५७ मध्ये अज्ञात व्यक्तींनी फोडला. त्यामुळे ५ ते ६ क्युसेक पाणी वाया गेले. ही घटना सोमवारी पहाटे घडली. ...
जिल्ह्यातील कामकाजाबाबत जिल्हा प्रशासनाची बैठक पालकमंत्र्यांनी शासकीय विश्रामगृहात घेतली. पालकमंत्री बोंडे म्हणाले की, पाण्याचे समन्यायी वाटप करण्यासाठी नदीजोड प्रकल्प पुढील पाच वर्षांत विस्तृतपणे राबविण्यात येईल. अप्पर वर्धा प्रकल्प पूर्ण भरल्यामुळे ...
आर्वी आणि वर्धा तालुक्याच्या सिमेवर कुऱ्हा धरण आहे. सध्या ते १०० टक्के भरले असून मागील आठवड्यात याच धरणाच्या भिंतीला तडा गेल्याचे नागरिकांच्या निदर्शनास आले होते. त्यानंतर वर्धा पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंता आणि कार्यकारी अभियंता यांनी या धरणाची ...
मागील वर्षी दुष्काळाचा सामना करणाऱ्या जिल्ह्यात यंदा वरुण राजाची कृपादृष्टी बरसल्याने जिल्ह्यातील धरणे समृद्ध झाली आहेत. यंदा झालेल्या पावसामुळे जिल्ह्यातील पंधरा धरणांचा पाणीसाठा सप्टेंबरमध्ये १०० टक्के झाला आहे. ...