वर्षी मे महिन्यात अवकाळी पावसाने नदी, नाल्यांना पूर आले होते. यानंतर जून, जुलै महिन्यात समाधानकारक पाऊस झाल्याने जिल्ह्यातील प्रमुख धरण प्रकल्प कमी दिवसांत ओव्हरफ्लो झाले होते. ...
Buldhana Sinchan Prakalpa : कोट्यवधी रुपयांचे सिंचन प्रकल्प उभे राहिले, अहवालांमध्ये प्रगतीची आकडेवारी झळकली. पण शेतकऱ्यांच्या बांधावर अजूनही पाणी पोहोचलेले नाही. नेमकं कुठे अडतंय हे संपूर्ण गणित? वाचा सविस्तर (Buldhana Sinchan Prakalpa) ...
Jayakwadi Dam Water Update : जायकवाडी धरणात सध्या ५५ टक्क्यांहून अधिक जलसाठा असून परिस्थिती दिलासादायक आहे. मात्र, भविष्यातील पाणीटंचाई टाळण्यासाठी प्रशासनाने 'सेव्ह वॉटर'चा इशारा दिला आहे. पाणी असूनही सतर्कता का आवश्यक आहे? जाणून घ्या सविस्तर (Jayak ...
Buldhana Sinchan Prakalpa : बुलढाणा जिल्ह्यात सिंचनासाठी हजारो कोटी रुपये खर्च झाले, पण वास्तवात शेतकऱ्यांना अजूनही पावसावरच अवलंबून राहावे लागत आहे. केवळ २२ ते ३० टक्के क्षेत्र सिंचनाखाली असून, उर्वरित शेती दुष्काळाच्या छायेत आहे. प्रकल्प असूनही पाण ...
कुरनूर धरणातून बोरी नदीद्वारे काही दिवसांपूर्वी मोठ्या प्रमाणावर विसर्ग सोडण्यात आला होता. धरण निम्म्यावर आले असताना येणारे उजनीचे पाणी लाखमोलाचे ठरणार आहे. ...
Manjara River Water Release : उन्हाळ्याच्या तडाख्यात होरपळणाऱ्या शेतकऱ्यांसाठी मांजरा धरणातून पाणी सोडण्याचा निर्णय मोठा दिलासा ठरला आहे. या आवर्तनामुळे हजारो हेक्टरवरील पिकांना नवजीवन मिळणार आहे. (Manjara River Water Release) ...