देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं. Read More
मास्टर माइंडचा शोध घेण्यासाठी महाविकास आघाडी सरकारने एसआयटी स्थापन करावी, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत यांनी केली आहे. ...
Bihar Assembly Election 2020 Marathi News : महाआघाडीच्या नेत्यांना पाटणा येथे पत्रकार परिषद घेत जागावाटपाबाबत माहिती दिली. बिहारमधील महाआघाडीमध्ये आरजेडी, काँग्रेस, सीपीआय (माले), सीपीआय, सीपीएम आणि व्हीआयपी या पक्षांचा समावेश आहे. ...
केंद्र सरकारविरोधात शहर काँग्रेसचे बाळासाहेब भुजबळ यांच्या गटाने वाडिया पार्क येथील महात्मा गांधी यांच्या पुतळ्यासमोर, तर शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे यांच्यासह जिल्ह्यातील पदाधिका-यांनी मार्केट यार्ड येथे आंदोलन केले. शहर काँग्रेसची एकाच मागणीसाठी दोन ...
भाजप सरकार उद्योगपती धार्जिणे आहेत. त्यांना देशातील शेतकरी, कामगार व सर्वसामान्यांविषयी कसलाही जिव्हाळा नाही. केंद्राच्या नव्या विधेयकामुळे देशातील वंचित घटक देशोधडीला लागेल, असा आरोप काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी केला. ...
हाथरसमध्ये युवतीवर अत्याचार झाल्याच्या घटनेच्या निषेधार्थ कणकवली तालुका काँग्रेस मार्फत महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या जयंती दिवशीच केंद्रातील भाजपा सरकार व राजकीय दडपशाहीचा निषेध करण्यात आला . ...