देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं. Read More
Congress Harshwardhan Sapkal News:आघाडीत उद्धवसेना ही काँग्रेसची मते घेते पण काँग्रेसला मत देत नाही, यावर चंद्रपूर व परभणीतील घडामोडींनी शिक्कामोर्तब केले आहे, असे हर्षवर्धन सपकाळ म्हणाले. ...
Chandrapur : महानगरपालिकेतील महापौर निवडणुकीत अवघ्या एका मताने झालेला काँग्रेसचा पराभव हा केवळ अंकगणिताचा नव्हे, तर वेळेवर निर्णय न घेण्याचा परिणाम असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. ...
केंद्रीय मंत्री हरदीप सिंह पुरी यांनी संसदेत 'एपस्टीन फाइल्स' प्रकरणावर आपले नाव घेतल्याबद्दल राहुल गांधी यांच्यावर टीका केली. काँग्रेस नेत्याने मोठे होऊन हातवारे करण्याऐवजी विचारपूर्वक चर्चा करण्याची गरज आहे. ...
विरोधी पक्षनेते राहुल गांधी परदेशातील संस्थासोबत भारतविरोधी कृत्यांमध्ये गुंतलेले आहेत. त्यांच्यावर आयुष्यभर निवडणूक लढवण्यास बंदी घातली पाहिजे, अशी मागणी करत हक्कभंग प्रस्ताव आणणार असल्याचे भाजपा खासदाराने जाहीर केले होते. ...
Kiren Rijiju: संसदेच्या आवारातून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. केंद्रीय संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी एक व्हिडिओ जारी करत काँग्रेस खासदारांवर अत्यंत गंभीर आरोप केले आहेत. ...