जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी गेवराई तालुक्यातील राजापूर येथील वाळू घाटावर कारवाई केल्यापासून हा घाट चर्चेत आहे. या घाटाचा काही दिवसांपूर्वी फेरलिलाव करण्यात आला आहे. ...
अत्यल्प पावसामुळे सध्या वर्धा जिल्ह्यातील अनेक जलाशय कोरडेच आहेत. अशातच पुढेही पाऊस न आल्यास वर्धा जिल्ह्यात पाणीबाणीच निर्माण होणार आहे. याच पार्श्वभूमीवर वर्धा जिल्हा प्रशासनाने वर्धा जिल्ह्यातील जलाशयांच्या परिसरात कृत्रिम पाऊस पाडण्याचा विनंती प् ...
केशरी व पिवळ्या रेशन कार्डधारकांची उत्पन्न मर्यादा वाढवावी, तसेच पिवळ्या रेशनकार्डधारकांना अंत्योदय दिनदयाल उपाध्याय योजनेत समाविष्ट करावे, या मागणीसाठी मंगळवारी निवेदन द्यायला गेलेल्या कॉँग्रेस कार्यकर्त्यांना जिल्हा पुरवठा अधिकारी राणी ताटे यांची भ ...
जिल्ह्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांचे थकलेले देयक अदा करावे, या प्रमुख मागणीसाठी २३ जुलै रोजी अखिल भारतीय किसान सभेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले़ ...