श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली. Read More
Two Years OF Thackeray Government: शिवसेनेने भाजपाची साथ सोडत Congress आणि NCPला सोबत घेत Uddhav Thackeray यांच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन केल्याने भाजपाला मोठा धक्का बसला होता. तेव्हापासून BJPचे नेते सरकार पडण्याच्या तारखांवर तारखा देताहेत मात्र ...
Devendra Fadanvis News: आज झालेल्या BJPच्या प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीमध्ये विरोधी पक्षनेते Devendra Fadanvis यांनी राज्यातील सत्ताधारी Mahavikas Aghadi सरकारवर जोरदार टीका केली. दंगल, भ्रष्टाचार, भोंगळ राज्यकारभार या मुद्य्यांवरून फडणवीसांनी ठाकरे ...
खुर्शीद यांनी त्यांच्या पुस्तकात लिहिले आहे, हिंदुत्व सनातन आणि संतांचा प्राचीन हिंदू धर्माला बाजूला सारत आहे. जे, ISIS आणि बोको हरामसारख्या जिहादी इस्लामिक संघटनांसारखे आहे. ...
बिनधास्त आणि बेधडक बोलण्यासाठी भाजपाचे नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची ओळख आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मंत्रिमंडळात ते बऱ्याच काळापासून रस्ते विकास महामंडळाच्या मंत्रीपदी आहेत. गडकरींकडेच हे खातं नेमका देण्यात आलं? आणि ते अद्याप का बद ...
UP assembly elections 2022 : यूपी निवडणूक निकालाचा परिणाम एकीकडे देशाच्या राजकारणावर तर दिसेलच, पण दुसरीकडे भाजपमध्येही अनेक मोठे राजकीय बदल बघायला मिळण्याची शक्यता आहे. ...