आॅक्टोबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीचा फटका जिल्ह्यातील दूध उत्पादकांनाही बसला असून, येथील शासकीय दूध डेअरीमध्ये होणारे दुधाचे संकलन प्रतिदिन सुमारे ५ हजार लिटरने घटले आहे़ त्यामुळे शेतीबरोबरच या जिल्ह्यातील दुग्ध व्यवसायाही अडचणीत आला आहे़ ...
रेल्वे रुळाखाली नवीन स्लीपर टाकण्याच्या कामासाठी रविवारी शहरातील कोद्री रेल्वे फाटक पाच तास बंद ठेवण्यात आले होते. यामुळे शहरातील रेल्वे फाटकाच्या दक्षिण भागात राहणाऱ्या रहिवाशांना आपली वाहने फाटकाजवळ सोडून पायी प्रवास करावा लागल्याचे पहावयास मिळाले. ...
संजय गांधी निराधार योजनेच्या जिल्ह्यातील लाभार्थ्यांचा आगामी पाच महिन्यांच्या वेतनाचा प्रश्न निकाली निघाला आहे़ राज्य शासनाने या लाभार्थ्यांसाठी फेब्रुवारी २०२० पर्यंतचे २ कोटी ९३ लाख ६३ हजार १०५ रुपयांचे अनुदान मंजूर केले आहे़ ...
शेतात मळी टाकण्याच्या कारणावरून टँकर चालक आणि मालकामध्ये मारहाण झाल्याची घटना ९ नोव्हेंबर रोजी रात्री ११ वाजेच्या सुमारास परळी नाका परिसरात घडली़ या प्रकरणी ८ जणांविरूद्ध गुन्हा नोंद झाला आहे़ ...
अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे जिल्हा प्रशासनाने पूर्ण केले असून, अपेक्षित क्षेत्रापेक्षाही नुकसानीचे क्षेत्र वाढण्याची शक्यता असल्याने जिल्ह्यात पीक पंचनामे सुरूच आहेत़ ...
परभणी ते मुदखेड या ८१ कि.मी.अंतराच्या रेल्वे मार्गाचे दुहेरीकरण सुरु असून हे काम आता अंतिम टप्प्यात आले आहे. डिसेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात किंवा जानेवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात हे काम पूर्ण होईल, अशी शक्यता रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी वर्तव ...
शहरातील पाणी वितरणाची व्यवस्था विस्कळीत झाली असून नागरिकांना १५ दिवसाआड पाणीपुरवठा होत आहे. त्यामुळे भर पावसाळ्यातही नागरिकांना पाण्याचे साठे करावे लागत आहेत. ...
शहरातील मालमत्ताधारकांकडे घरपट्टी आणि पाणीपट्टी घरबसल्या भरण्याची सुविधा महानगरपालिका लवकरच उपलब्ध करुन देणार आहे. या धर्तीवर मनपाने प्रयत्न सुरु केले असून येत्या काही दिवसांत आॅनलाईन सुविधा कार्यान्वित केली जाणार आहे. ...
निम्म्या पावसाळ्यात ज्या येलदरी धरणातील पाणीसाठ्याने तीन जिल्ह्यांची चिंता वाढविली होती. त्याच येलदरी प्रकल्पात १५ दिवसांमध्ये झालेल्या विक्रमी पाणीसाठ्यामुळे पिण्याच्या पाण्याचा, सिंचनाचा प्रश्न तर निकाली निघालाच. शिवाय चार दिवसांमध्ये येथील जलविद्य ...