आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त. श्यामाप्रसाद मुखर्जींचं अनेक वर्षांचं स्वप्न आज पूर्ण झालं. बंगाल आणि केरळमध्ये भाजपा कार्यकर्त्यांवर मोठा अन्याय - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आसाममध्येही भाजपाला अभूतपूर्व यश, पद्दुचेरीच्या जनतेने पुन्हा एकदा एनडीएवर विश्वास ठेवला. एनडीए सरकार जनतेच्या विकासासाठी निरंतर काम करणार - पंतप्रधान नरेंद्र मोदी
देशाच्या उज्ज्वल भविष्याची ही सुरुवात आहे, नितीन नवीन यांचं मोलाचं मार्गदर्शन लाभलं, पश्चिम बंगाल, तामिळनाडू आणि केरळच्या जनतेचं अभिनंदन - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आजचा दिवस ऐतिहासिक आणि अभूतपूर्व, वर्षानुवर्षाची साधना आज फळाला आली, भाजपाच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या आनंदात मी सहभागी आहे - पंतप्रधान नरेंद्र मोदी
याबाबत जेजुरी पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, मशरूम बनवण्याच्या या कंपनीतून येणाऱ्या पाण्याचे ड्रेनेज साफ करण्यासाठी एक कर्मचारी टाकी साफ करण्यासाठी टाकीत उतरला. तो बाहेर येईना म्हणून दुसरा ही कर्मचारी खाली उतरला. ...
सध्या होर्मुज सामुद्रधुनीसारख्या महत्त्वाच्या मार्गांवर इराणने कब्जा करून ठेवला आहे. यामुळे या मार्गाने होणारा इंधन पुरवठा कमी झाला आहे. परिणामी इंधनाच्या किंमती गगनाला भिडल्या आहेत. ...
रेशीमबाग येथील मैदानावर रविवारपासून बागेश्वर धामचे महाराज धीरेंद्र शास्त्री यांची रामकथा आयोजित करण्यात आली. रामकथेपूर्वी धीरेंद्र शास्त्री महाराजांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, हिंदुत्वाचे श्रेय छत्रपती शिवाजी महाराजांनाच आहे... ...