आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त. श्यामाप्रसाद मुखर्जींचं अनेक वर्षांचं स्वप्न आज पूर्ण झालं. बंगाल आणि केरळमध्ये भाजपा कार्यकर्त्यांवर मोठा अन्याय - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आसाममध्येही भाजपाला अभूतपूर्व यश, पद्दुचेरीच्या जनतेने पुन्हा एकदा एनडीएवर विश्वास ठेवला. एनडीए सरकार जनतेच्या विकासासाठी निरंतर काम करणार - पंतप्रधान नरेंद्र मोदी
देशाच्या उज्ज्वल भविष्याची ही सुरुवात आहे, नितीन नवीन यांचं मोलाचं मार्गदर्शन लाभलं, पश्चिम बंगाल, तामिळनाडू आणि केरळच्या जनतेचं अभिनंदन - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आजचा दिवस ऐतिहासिक आणि अभूतपूर्व, वर्षानुवर्षाची साधना आज फळाला आली, भाजपाच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या आनंदात मी सहभागी आहे - पंतप्रधान नरेंद्र मोदी
राज्यसभेतील ‘आप’च्या एकूण १० सदस्यांपैकी ७ जणांनी पक्षाला रामराम ठोकल्याने तांत्रिकदृष्ट्या ही फूट कायद्याच्या चौकटीत बसणारी आहे. या फुटीमागे केवळ वैयक्तिक मतभेद नाहीत, तर सत्तेचे आकर्षण, तपास यंत्रणांचा दबाव आणि राजकीय संधीसाधूपणा स्पष्टपणे दिसतो ...
प्रत्येक शहरात पाण्याच्या निचऱ्यासाठी निसर्गाची एक व्यवस्था असते; परंतु त्यावर अतिक्रमणे होऊन पावसाचे पाणी वाहून नेण्याची तिची क्षमताच कमी झालेली दिसते. ...
सध्या सह्यांची मोहीम राबवत आहोत. निवेदन २८ एप्रिलला परिवहनमंत्र्यांना देणार आहोत. त्यानंतरही प्रश्न सुटला नाही, तर ४ मेपासून राज्यभर दररोज एक- दोन ठिकाणी निदर्शने करण्यात येतील. ...
एका प्रवाशाने तिकीट आरक्षणासाठी प्रथम १० हजार रुपये वॉलेटमध्ये जमा केले. तांत्रिक अडचणींमुळे आरक्षण पूर्ण झाले नाही, तरीही रक्कम बँक खात्यात परत आली नाही. ...