जिल्हा बँकेची निवडणूक २६ मार्च रोजी होत आहे. कोरोना विषाणू संसर्ग थांबविण्यासाठी जिल्हा प्रशासन सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे. गर्दी टाळण्याकरिता ग्रामपंचायत निवडणुका स्थगित केल्या आहे. याच आधारावर बँक निवडणूक स्थगितीची मागणी केली जाणार आहे. ...
यवतमाळ जिल्ह्यात तीनशेच्यावर मटका काऊंटर तर दीडशे जुगार क्लब आहे. यातून मोठी आर्थिक उलाढालही होते. संपूर्ण जिल्ह््याच्या आरोग्याला धोका निर्माण झाला असताना हा अवैध व्यवसाय तत्काळ बंद होणे अपेक्षित होते. मात्र तसे झाले नाही. या उलट पानटपऱ्या, हॉटेल्स, ...
३५ लाखांच्या फसवणुकीआड एक कोटींची वसुली, बनावट नोटा, नोटा दुप्पट करणे व दोन ते २० लाखात दहावी-बारावीसह अभियांत्रिकी व वैद्यकीय शिक्षणाच्या बोगस पदव्या मिळवून देणाºया रॅकेटचा ‘लोकमत’ने भंडाफोड केला. त्याची दखल घेत अमरावती परिक्षेत्राचे विशेष पोलीस महा ...
शहरात मास्कचा मोठ्या प्रमाणात तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे नागरिकांनी साधा रुमाल बांधला तरी चालेल, विनाकारण पैसे खर्च करु नयेत असेही जाणकार सांगत आहेत. जे डॉक्टर संशयित रुग्णांवर उपचार करतात, केवळ त्यांच्यासाठीच ‘एन-९५’ मास्कची गरज आहे. त्यामुळे ...
महाराष्ट्रराज्य पोलीस पाटील असोसिएशनच्या नेतृत्वात शुक्रवारी जिल्हाधिकारी एम. देवेंद्र सिंह यांना शिष्टमंडळाने भेट दिली. यावेळी नवनियुक्त जिल्हाधिकाऱ्यांनी शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी मिशन उभारी हाती घेतली आहे. या मिशनला पोलीस पाटलाकडून जिल्हा प्रशा ...
आता पहिली ते नवव्या वर्गाच्या परीक्षा चक्क मोबाईलवर ऑनलाईन पद्धतीने घेतल्या जाणार आहे. शहरातील काही शाळांनी त्याबाबत पालकांना सूचनाही दिल्या आहे. आधी ठरलेल्या वेळापत्रकानुसारच ही परीक्षा होणार आहे. मात्र आता पोरांना परीक्षेसाठी शाळेत येण्याची गरज नाह ...
पालकमंत्र्यांनी मंगळवारी इर्विन रुग्णालयातील आयसोलेशन वॉर्ड व वलगाव येथील संत गाडगेबाबा वृद्धाश्रम परिसरात उभारण्यात आलेल्या क्वारंटाइन कक्षाची पाहणी केली. यावेळी जिल्हाधिकारी शैलेश नवाल, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. श्यामसुंदर निकम यांच्यासह अधिकारी, कर् ...
दर्यापूर तालुक्याच्या ठिकाणी उपजिल्हा रुग्णालय असले तरी कोरोना विषाणू संसर्गाची तात्काळ तपासणीची कुठलीही व्यवस्था अद्याप उपजिल्हा रुग्णालयात उपलब्ध नसल्याचे डॉक्टरांनी सांगितले. उपजिल्हा रुग्णालय तालुक्यातील एकमेव महत्त्वाचे रुग्णालय असून, या ठिकाणी ...
राज्यात कोव्हीड-१९ या व्हायरसचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी राज्यात विविध उपाययोजना केल्या जात आहे. सार्वजनिक आरोग्य विभागाने तसेच जिल्हाधिकाऱ्यांनी ३१ मार्चपर्यंत विविध क्षेत्रातील पर्यटन क्षेत्रे बंद ठेवण्याचे आदेश निर्गमित केले आहे. ...