बैठकीत वर्धा जिल्ह्याच्या वर्ष २०२०-२१ च्या प्रारुप आराखड्यावर सविस्तर चर्चा झाली. जिल्हा नियोजन समिती वर्धा यांनी सादर केलेल्या आराखड्यावर बोलताना अर्थमंत्री म्हणाले, सन २०२०-२१ या आर्थिक वर्षासाठी ११०.७६ कोटींची मर्यादा निश्चित केली आहे. मात्र, ग्र ...
खासगी तसेच शासकीय स्तरावरील कोणतेही कार्य गांधी विचाराचा आधार घेत करायला हवे. कारण विश्वातील प्रश्नाचे उत्तर हे गांधी विचारामध्येच आहे. प्रत्येक कार्याचे नियोजन हे गांधी विचारातून झाल्यास सर्वदूर समतुल्य विकास साधल्या जाईल, असे विचार जिल्हाधिकारी विव ...
भारतीय प्रजासत्ताकाचा वर्धापनदिन सोहळा जिल्हा क्रीडा संकुलाच्या मैदानावर पार पडला. यावेळी ते मार्गदर्शन करताना बोलत होते. व्यासपीठावर जि. प.अध्यक्ष सरिता गाखरे, जिल्हाधिकारी विवेक भिमनवार, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सचिन ओम्बासे, पोलीस अधीक्षक डॉ. ब ...
सामाजिक विकास साधण्यासाठी आर्वी तालुक्यातील टाकरखेडचे संत लहानुजी महाराज देवस्थान विविध उपक्रम राबवित आहे. या देवस्थानच्या शेतीमध्ये बायोगॅस प्रकल्पातून वीजनिर्मिती करण्यासोबतच गौरक्षण, शेतकरी मार्गदर्शन आणि आरोग्यसेवेवर कार्यरत असल्याने हे देवस्थान ...
विधान महोत्सवासाठी जैन श्रावक, श्राविका, उपासिका यांची मोठी गर्दी उसळली असून राज्याच्या काना- कोपºयातून तेसच प्रदेशाच्या पांढुरणा, प्रभात पट्टण, मुलताई, आमला बैतुल, चिंचोली, भेसदेही या भागातून जैन श्रावकांनी आपली उपस्थिती लावली आहे. विधान महोत्सवात प ...
स्थानिक आशीर्वाद सभागृहात पोलिस विभागाच्या ‘पोलीस काका, पोलीस दिदी’ या उपक्रमाचे उद्घाटन पोलीस अधीक्षक डॉ. बसवराज तेली यांच्या हस्ते शनिवारी करण्यात आले. यावेळी या उपक्रमाचे फलक देण्यात आले. राज्यात महिला व मुलांवर होणारे वाढते अत्याचार, छेडखानीच्या ...
शिवभोजन योजनेसाठी जिल्ह्याकरिता २०० थाळींचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. गरजूंना अत्यल्प दराज भोजन मिळावे आणि त्यांची परवड होऊ नये म्हणून ही योजना महाविकास आघाडी सरकारने कार्यान्वित केली आहे. या योजनेचा लाभ प्रत्यक्ष गरजूंपर्यंत पोहोचतो का हे पा ...
जि.प. सभागृहात आयोजित जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीला खा. रामदास तडस, आ. रणजित कांबळे, डॉ. पंकज भोयर, दादाराव केचे, समीर कुणावार, जि. प. अध्यक्ष सरिता गाखरे, जिल्हाधिकारी विवेक भिमनवार, जि.प. मुख्य कार्यपालन अधिकारी डॉ. सचिन ओम्बासे, पोलीस अधीक्षक डॉ ...
खासदार तडस म्हणाले, संघर्षाशिवाय फळ मिळत नाही. राजकारण व समाजकारण हे साप मुंगसाची लढाई आहे. याचा ताळमेळ बसविताना कसरत होते. समाज पाठीशी होता म्हणून लोकसभेची उमेदवारी मिळाली. संत जगनाडे महाराजांचे सभागृह प्रत्येक जिल्ह्यात तयार व्हावे याकरिता आपले प्र ...