मायणी गावातून सुमारे एक किलोमीटर मल्हारपेठ-पंढरपूर राज्यमार्ग जात असून, या मार्गाच्या दोन्ही बाजूस मुख्य बाजारपेठ, प्रशासकीय कार्यालय, बँका, बसस्थानक व शाळा आदी महत्त्वपूर्ण ठिकाणे आहेत. तसेच दोन्ही बाजूस रहिवासी घरे असल्यामुळे या मार्गावर सतत वाहतुक ...
सचिन काकडे ।लोकमत न्यूज नेटवर्कसातारा : ‘स्ट्रॉबेरी लँड’ अशी नवी प्रादेशिक ओळख निर्माण करणाºया महाबळेश्वर चे स्ट्रॉबेरी हे मुख्य पीक. स्ट्रॉबेरीला जागतिक बाजारपेठ उपलब्ध झाल्याने अनेक शेतकरी या शेतीकडे वळू लागले आहे. त्यामुळे स्ट्रॉबेरीच्या लागवड क ...
तीळ नव्हे हलवा, येता जाता बोलवा.., तीळ गूळ घ्या, गोड बोला, वसा घ्या वसा.. अखंड सौभाग्याचा वसा... अशा एक ना अनेक भावोद्गारांनी मंदिर परिसर दणाणून सोडला. ...
स्वच्छ आणि सुंदर सातारा करण्यासाठी पालिकेच्या वतीने अनेक उपक्रम राबविले जात आहेत. मात्र, या उपक्रमालाच पालिकेकडून हरताळ फासला जात असल्याचे दिसून येत आहे. राधिका रस्त्यावरील कर्मवीर कॉलनीमध्ये घंटागाडीत कचरा टाकण्याऐवजी चक्क घंटागाडीच्या चाकाखाली कचरा ...
कुस्ती आणि कऱ्हाडचं जवळचं नातं; पण आज या कुस्तीक्षेत्राला अनपेक्षित धक्का बसला. कडेगाव-वांगी येथे झालेल्या अपघातात कऱ्हाड तालुक्यातील दोन मल्लांचा दुर्दैवी मृत्यू झाला. कुस्तीत तालुक्यासह जिल्ह्याला नावलौकिक मिळवून देण्यासाठी मातीत खेळणारे दोन तरुण ह ...
रात्रभर थंडीचा कडाका, दिवसभरा उन्हाची झळ यामुळे वन हद्दीत आगी (वणवे) लागण्याच्या प्रमाणात वाढ झाली आहे. या वणव्यात अमूल्य वनसंपत्ती जळून खाक होते; पण आग विझविणे आणि कागदोपत्री नोंद घेणे या पलीकडे वन विभागाकडून कोणत्याच ठोस उपाय केल्या जात नाहीत. ...
शिरवळ : शिरवळ येथील चौपाळा याठिकाणी असणाºया ऐतिहासिक पाणपोईचे जतन करण्याकरिता शिरवळकर नागरिक सरसावले आहे. दरम्यान, ऐतिहासिक असणाºया पाणपोईचे जतन करण्यासाठी पुरातन विभागाने पुढाकार घ्यावा, अशी मागणी शिरवळकर नागरिकांमधून होत आहे.चौपाळा याठिकाणी दहाव्य ...
किवळ, ता. कऱ्हाड परिसरात वानरांनी धुमाकूळ घालत शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान केले आहे. वनविभागाला वारंवार सांगूनही त्यांच्याकडून या वानर टोळीचा बंदोबस्त झाला नाही. अखेर संतापलेल्या शेतकऱ्यांनीच शुक्रवारी या वानरांना जेरबंद केले. पन्नासहून जास्त वा ...