नाशिक जिल्ह्यात बिबट्यांची वाढलेली संख्या व दर दिवसा त्यांच्याकडून मानवी वस्तीत शिरकाव करून होत असलेल्या हल्ल्याची संख्या पाहता आता शासनाच्या निर्णयाने अशा हल्ल्यांना बळी पडणा-यांना मोठा दिलासा मिळाला आहे. जिल्ह्यातील निफाड, इगतपुरी, सिन्नर, बागलाण, ...
येवला : तालुक्यातील अंगणगाव ग्रामपंचायतीच्या कामकाजात अनियमिता, नियमबाह्य खर्च करणे आदींसह दहा गंभीर आरोप ठेवत गटविकास अधिकारी सुनील आहिरे यांनी ग्रामसेवकावर निलंबनांची कारवाई केल्याने तालुक्यातील ग्रामसेवकांसह सरपंचाचे धाबे दणाणले आहे. ...
विंचूर : पालखेड डाव्या कालव्यास पिण्याच्या पाण्यासाठी सुरु असलेले सात दिवसाचे आवर्तन पुढे १५ दिवस कायम सुरु ठेवण्याचे आश्वासन राज्याचे जलसंपदा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी येथील शिष्टमंडळास दिले. ...
त्र्यंबकेश्वर : तालुक्यासाठी आता पुनश्च नव्याने १३ गाव पाणीपुरवठा योजना ंमंजूर झाल्यामुळे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटणार असून वाड्यापाडे , गावे देखील टंचाई मुक्त होणार आहेत. ...