मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. Read More
सिवरी फोर्टला शिवडी किल्ला असं ही म्हंटलं जातं. हा किल्ला ब्रिटीशांनी वॉचटॉवर १६८० साली बांधला होता. अठराव्या शतकापर्यंत मुंबईत अनेक लहान बेटांचा समावेश होता. १६६१ मध्ये, यापैकी सात बेटांना पोर्तुगीजांनी इंग्रजांना, हुंडाच्या स्वरुपात देउन टाकलं. Sid ...
मुंबईत किती तरी जागा आहेत फिरण्यासारख्या... पण काही असे किल्ले आहेत ज्या विषयी लोकांना माहित तर असतं पण तिथे जायला वेळ नसतो... हो ना? धावपळीत आपण फक्त काम आणि घर या दोनच गोष्टींमध्ये अडकून राहतो.... त्यात एक weekend आपण मुंबईतल्या मुंबईत फिरू शकतोच क ...
मुंबई मध्ये अनेक उद्यानं आहेत पण दादार येथील शिवाजी पार्कची बातच काही और आहे. शिवाजी पार्क मुंबईच्या दादर इथे स्थित आहे आणि सर्वात मोठं उद्यान असल्याचं मान त्याला मिळालाय. जसं आझाद मैदान आणि ऑगस्ट क्रांती मैदान त्याच्या इतिहासाठी जाणलं जातं तसंच शिवा ...
मुंबईला वारसा लाभलाय तो किल्ल्यांचा, मुंबई मध्ये अनेक असे किल्ले आहेत, ज्यांचा इतिहास रोमांचक आहे. आपण अशाच काही किल्ल्यांबद्दल जाणून घेणार आहोत. आज आपण पाहणार आहोत माहीमचा किल्ला जो माहीम, मुंबई, येथे माहीमच्या खाडीजवळ आहे. ह्या किल्ल्याच्या दक्षिण ...