मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. Read More
मुंबई महापालिका पार्किंग माफियांना शह देण्यासाठी सरसावली आहे. मुंबई शहरासह उपनगरातील पार्किंगचा प्रश्न सोडविण्यासाठी महापालिका अॅप आणणार आहे. याची सुरुवात पहिल्यांदा दक्षिण मुंबईतून केली जाणार आहे. ...
अंधेरी येथील रेल्वे पूल कोसळून झालेल्या दुर्घटनेत जखमी झालेल्या पालघर येथील प्रख्यात विकासक मनोज मेहता (५२) यांची मृत्यूशी सुरू असलेली २७ दिवसांची झुंज रविवारी सायंकाळी संपली. ...
ज्येष्ठ मच्छिमार नेते आणि वर्ल्ड फिश फोरम चे माजी सदस्य, नॅशनल फिश वर्कर्स फोरम,महाराष्ट्र मच्छिमार कृती समितीचे माजी अध्यक्ष रामचंद्र कांना पाटील उर्फ रामभाऊ पाटील यांचे आज रात्री वयाच्या 79 व्या वर्षी मुंबईत दुःखद निधन झाले. ...
स्वित्झर्लंडमधील जिनीव्हा येथे संयुक्त राष्ट्रांच्या व्यापार व विकास परिषदेत (UNCTAD) भारतातील एखाद्या स्वयंसेवी संस्थेने ग्राहक संरक्षणासाठी कायमस्वरुपी देखरेख यंत्रणा निर्माण करुन दाखवली आहे हे आज भारतातील किती जणांना माहीत आहे? मुंबई ग्राहक पंचा ...
सिनेसृष्टीच्या स्थित्यंतराची अनेक वर्ष साक्षीदार असलेल्या दिंदीची या चित्रपटसृष्टीत एंट्री कशी झाली? हिंदी सिनेमांमध्ये त्यांनी केलेली वाटचाल, आलेले अनुभव, सध्याच्या सिनेसृष्टीबद्दल नेमकं काय वाटतंय? अशा विविध विषयांवर वाढदिवसाच्या निमित्ताने सुलोचना ...
बॉम्बे फ्लाइंग क्लबमध्ये वैमानिकाचे प्रशिक्षण घेतलेल्या आरोही पंडित (२२) व केइथेर मिसक्विटा (२३) या दोन मुंबईकर वैमानिक तरुणी विश्वभ्रमंतीला निघणार आहेत. ...
अंगारकी संकष्ट चतुर्थीनिमित्त ३१ जुलै रोजी श्री सिद्धिविनायक गणपती मंदिर न्यासातर्फे भाविकांना मंदिरात योग्यरीत्या प्रवेश आणि सुलभ दर्शन मिळण्यासाठी विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. ...
बेस्ट प्रशासनाच्या ट्रायमॅक्स कंपनीसोबत संपलेल्या कराराचा फटका आता शालेय विद्यार्थ्यांनाही बसू लागला आहे. मुंबईतील शालेय विद्यार्थ्यांकडून पंचमासिक पासचे पैसे घेणाऱ्या बेस्टकडून पासऐवजी केवळ पावती देण्यात येत आहे. ...