मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. Read More
२६ जुलै २००५ रोजी मुंबईत ९२५ मिमी इतका महाप्रलयंकारी पाऊस पडला. त्यामुळे मुंबईचे जनजीवन पूर्णत: विस्कळीत झाले होते. आज १३ वर्षांनंतरही या घटना आठवल्या की मुंबईकरांच्या काळजाचे ठोके चुकतात. ...
या शतकातील मोठे चंद्रग्रहण शुक्रवारी खगोलप्रेमींना पाहता आले. ११.५४ वाजता सुरु झालेले खग्रास चंद्रग्रहण मध्यरात्री २.४३ वाजता समाप्त झाले. जवळपास ३ तास या चंद्राची खग्रास अवस्था दिसून आली. ...
लोअर परळ, डिलाईल पुलावरील धोकादायक भाग बॅरिकेट्स लावून पादचाऱ्यांसाठी शनिवारी सुरू करण्यात आला. मात्र या पुलाच्या दुरुस्तीबाबत अद्याप अनिश्चितता कायम आहे. ...
विमा नियामक आणि विकास प्राधिकरण (आयआरडीए) या नियामक मंडळाने, मालवाहतूकदारांवर आकारलेल्या विम्याच्या टक्केवारीत कपात करण्याचा निर्णय लवकरच घेण्यात येणार आहे. ...
सत्तर वर्षीय वडील सुनेबरोबर गैरवर्तन करत असल्याचा आरोप करणाऱ्या मुलाला व सुनेला उच्च न्यायालयाने घर सोडण्याचा आदेश दिला. मुलाने व सुनेने वडिलांचा छळ करून त्यांच्यावरच गंभीर आरोप केला. ...
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ परिवारातील विविध संघटनांच्या समन्वय बैठकींना शनिवारपासून येथे सुरुवात झाली. भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी पहिल्याच दिवशी बैठकीला हजेरी लावली. ...
केंद्र सरकारने आणलेल्या नॅशनल मेडिकल कमिशन विधेयकाला विरोध करण्यासाठी देशभरातील खासगी डॉक्टर शनिवारी एक दिवसाच्या संपावर गेले होते. पहाटे ६ वाजल्यापासून सुरू केलेला हा संप संध्याकाळी ६ वाजता मागे घेण्यात आला. ...