मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. Read More
बोरीवलीत गेल्या महिन्यात पंकज शाह यांना गांधील माशी चावून त्यांचा दुर्देवी मृत्यू झाला होता, तर येथील प्रभाग क्रमांक 10 मधील सिद्धिविनायक सोसायटीतील झाडे कापताना लाकूडतोड्या मधमाशी चावल्यामुळे जखमी झाला होता. ...
सहलीसाठी गेलेल्या विक्रोळीतील दोघांचा तर कल्याणमधील एकाचा बुडून मृत्यू झाला. विक्रोळीतील दोघे कुटुंबीयांसोबत तर कल्याणमधील तरुण मित्रांसोबत रविवारी सहलीला गेलेले असताना ही दुर्घटना घडली. ...
रेल्वे स्थानकांवर मोफत वायफाय सेवा सुरु झाल्यानंतर अल्पावधीत याचा लाभ घेण्यासाठी नेटिझन्सची एकच चढाओढ सुरु आहे. मुंबईतील रेल्वे स्थानकांवर विनाशुल्क इंटरनेट सेवेचा लाभ घेणाऱ्या स्थानकात कल्याण स्थानकाने बाजी मारली आहे. ...
मुंबई विद्यापीठाच्या अंतर्गत येत असलेल्या ७१९ महाविद्यालयांपैकी केवळ २०४ महाविद्यालयांनाच कायमस्वरूपी संलग्नता मिळालेली असून, उर्वरित ५१५ महाविद्यालये तात्पुरती संलग्नता मिळवतात व वेळ मारून नेतात, अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे. ...