मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. Read More
रेल्वे प्रशासनाकडून राबवण्यात येत असलेल्या “शून्य भंगार” मोहिमेचा या वाढीमध्ये मोठा वाटा असल्याचे सांगितले जात आहे. या उपक्रमांतर्गत रेल्वेच्या कार्यशाळा, यार्ड आणि विभागांमध्ये साठलेले अनुपयोगी साहित्य शोधून त्याची विल्हेवाट लावण्यावर भर देण्यात आला ...
मध्य रेल्वेच्या दादर, भायखळा, तर पश्चिम रेल्वेच्या दादर, ग्रँट रोड, मरिन लाइन्स आदी स्थानकांवरील फलाटाचे छप्पर हटविले आहे. त्यामुळे सध्या उन्हाळ्यात प्रवासी घामाघूम होत आहेत. ...
Tejas Thackeray News: उद्धवसेनेचे प्रमुख उद्धव ठाकरे यांचे कनिष्ठ पुत्र तेजस ठाकरे यांची तब्येत अचाकन बिघडली असून, त्यांना तातडीने रिलायन्स रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तेजस ठाकरे यांच्यावर उपचार सुरू करण्यात आले असून, त्यांची प्रकृती स्थिर असल्य ...