मराठा आरक्षण हा महाराष्ट्रातील ज्वलंत मुद्दा बनला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी सकल मराठा क्रांती मोर्चा नावाने राज्यात जवळपास 53 मोर्चे काढण्यात आले. त्यानंतर, महाराष्ट्र सरकारने एसईबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण दिले आहे. त्यासाठी, अध्यादेशही काढण्यात आला आहे. केवळ, शिक्षण आणि नोकरीमध्ये हे एसईबीसी प्रवर्गातील आरक्षण लागू असणार आहे. Read More
Maratha Reservation: मराठा आरक्षण मिळेपर्यंत आपल्याला लढायचे आहे. लढून मरू, पण कोणीही आत्महत्या करू नका, असे आवाहन मराठा आरक्षण नेते मनोज जरांगे पाटील यांनी समाजबांधवांना केले. ...
Maratha Reservation: मनोज जरांगे यांनी मराठा आरक्षणाच्या मागणीसाठीचं आंदोलन अधिकच तीव्र करण्याचा इशारा त्यांनी सरकारला दिला आहे. त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज प्रसारमाध्यमांशी संवाद साधत मराठा आरक्षणाबाबत पुन्हा एकदा आपली भूमिका ...