Success Story : दोन वर्षे टोल ऑडिटर म्हणून राजवाडी (ता. राजापूर) येथील शेखर श्रीकांत श्रृंगारे याने काम केले; परंतु नोकरीत त्याचे मन रमले नाही. त्याने वर्ष २०१७ मध्ये गावरान जातीच्या केवळ आठ शेळ्यांवर शेखरने व्यवसाय सुरू केला आणि गेल्या आठ वर्षांत त् ...
राज्यात आज मंगळवार (दि.१८) नोव्हेंबर रोजी एकूण ३०९२ क्विंटल तुरीची आवक झाली होती. ज्यात ११४ क्विंटल गज्जर, २९२५ क्विंटल लाल, ६ क्विंटल लोकल, १५ क्विंटल पांढऱ्या तुरीचा समावेश होता. ...
१ लाख २४ हजार ८०२ शेतकऱ्यांचे ॲग्रिस्टॅक व फार्मर आयडी नसल्याने त्यांच्या खात्यावर रक्कम जमा झालेली नाही. केवायसीची प्रक्रिया पूर्ण केली तरच शेतकऱ्यांना खात्यावर रक्कम जमा होईल, त्यासाठी शेतकऱ्यांनी ॲग्रिस्टॅक किंवा फार्मर आयडीसाठी केवायसी पूर्ण कराव ...
upsa jal sinchan anudan शासनाच्या खर्चाने ज्या लहान मोठ्या पाटबंधारे योजना हाती घेण्यात येतात त्या योजनांच्या लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना कोणत्याही खर्चाविना पाण्याची सोय उपलब्ध होते. ...
सप्टेंबरमध्ये झालेली अतिवृष्टी आणि ऑक्टोबरमधील सततच्या पावसाने यंदा कपाशी पिकाला मोठा फटका बसला आहे. त्यामुळे फर्दडीच्या मागे न लागता शेतकऱ्यांनी रब्बी हंगामात हरभऱ्याची पेरणी करावी, असे आवाहन तालुका कृषी अधिकारी संदीप जगताप यांनी केले आहे. ...
लोकमतचा दणका: मनरेगाच्या माध्यमातून विहिरी, शेततळे, जमीन सुधारणा, फलोत्पादन व वृक्षलागवड यांसारख्या वैयक्तिक कामांवर केंद्राने दोन लाखांची मर्यादा निश्चित केली होती. ...