भारतीय निवडणूक आयोग ही भारत सरकारच्या अखत्यारीतील स्वायत्त संस्था आहे. राज्य आणि देशपातळीवरील निवडणुकीच्या कार्यक्रमांची आखणी करणे, राजकीय पक्षांना मान्यता देणे, त्यांच्यासाठी नियम बनवणे, आचारसंहितेच्या अंमलबजावणीवर लक्ष ठेवणे आदी कार्ये निवडणूक आयोगाकडून केली जातात. Read More
जिल्हा परिषद निवडणुकीसाठी ३ हजार ६९३ मतदान यंत्रे तर ३६०५ कंट्रोल युनिट मतदान केंद्रावर वापरण्यात येणार आहेत. तर १४३ पैकी केवळ तीन गणांमध्ये २ मतदान यंत्रांची गरज भासणार आहे. ...
Indelible Ink: राज्यातील २९ महानगरपालिकांच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीत राज्य निवडणूक आयोगाने मतदारांच्या बोटावर मतदानाची खूण म्हणून शाई लावण्यासाठी मार्कर पेनचा वापर केला. यानंतर काही मतदारांनी ही शाई विविध रसायने वापरून पुसून दाखवली. त्यामुळे मार ...
National Voters Day: स्वातंत्र्यानंतरच्या सुरुवातीच्या काळात समाजातील रुढी-परंपरांचा जनजीवनावर मोठा प्रभाव होता. तेव्हा बहुतांश गृहिणी महिला पतीचे नाव घेताना लाजायच्या. महिलांकडून पतीचे नाव विचारल्यावर थेट नाव सांगण्याऐवजी ‘धोंडूचे आप्पा, पांडूचे अण् ...