देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं. Read More
लखीमपूर येथील शेतकरी हिंसाचाराच्या निषेधार्थ महाविकास आघाडीने महाराष्ट्र बंदची (Marashtra Bandha) हाक दिली आहे. त्यामुळे मार्केट यार्डमधील सर्व संघटनाची संयुक्तरीत्या बैठकीमध्ये महाराष्ट्र बंदला पाठिंबा देण्यासाठी मार्केट यार्ड बंद ठेवण्याचा निर्णय घ ...
Amarinder Singh: पंजाबच्या मुख्यमंत्रिपदावरून झालेली उचलबांगडी आणि नंतर काँग्रेस नेतृत्वाविरुद्ध उघडलेली आघाडी यामुळे सध्या कॅप्टन अमरिंदर सिंग हे चर्चेत आहेत. कॅप्टन अमरिंदर सिंग देशातील एका प्रसिद्ध राजघराण्याशी संबंधित असून, या राजघराण्याचे अनेक क ...
Punjab new CM Charanjit Singh Channi viral on Social Media: रविवारी त्यांच्या नावाची घोषणा झाली आणि सोशल मीडियावर त्यांच्या या किस्स्यांची चर्चा रंगली. आज चन्नी यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे. ...
Gujarat Political Happening: गुजरातमध्ये भाजपाने मुख्यमंत्री विजय रुपाणी यांना मुख्यमंत्रिपदावरून हटवलं आहे. पुढील येणाऱ्या निवडणुकीच्या दृष्टीने भाजपाने ही खेळी खेळली आहे. ...