श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली. Read More
भाजपानेच प्रकरण बाहेर काढायचे, संबंधितांनी आपलं ऐकलं पाहिजे अशा दृष्टीने प्रयत्न करायचे. भाजपाची मोडस ओपरेंडी ही गुन्हेगारी स्वरुपाची आहे अशी टीका ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी केली. ...
Maharashtra Local Body Election: नगरसेवक आणि थेट नगराध्यक्षपदाच्या उमेदवारांसाठीचे बी फॉर्म वाटप भाजप आणि काँग्रेसने केले आहे. येत्या तीन ते चार दिवसात उमेदवारांच्या नावांची घोषणा केली जाणार आहे. उमेदवारांची यादी अंतिम करण्याच्या कामाला दोन्ही पक्षां ...
Bihar Assembly Election 2025: बिहारमध्ये तेजस्वी यादव यांच्या राष्ट्रीय जनता दलाला सर्वाधिक ६७ ते ७६ जागा मिळतील असा अंदाज 'ॲक्सिस माय इंडिया' या एक्झिट पोल एजन्सीने वर्तवला आहे. परंतु, १२१ ते १४१ जागा मिळवत एनडीएचीच सत्ता येईल, असा अंदाजही या संस्थे ...