श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली. Read More
राज्यात महायुतीत असले तरी स्थानिक पातळीवर एकमेकांचे स्पर्धक असलेली अहिल्यानगर जिल्ह्यातील प्रमुख राजकीय घराणी या निवडणुकीत एकत्र येण्यास इच्छुक नाहीत. त्यांना नगरपालिका स्वबळावर लढवून ताकद आजमावायची आहे. ...
बिहार विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाले आहेत. २०२० मध्ये झालेल्या निवडणुकीत तेजस्वी यादवांच्या पक्षाला चांगले यश मिळाले होते. पण या निवडणुकीत त्यांना मोठा फटका बसला आहे. ...
भाजपच्या अधिकृत हँडलने 'पुढचा नंबर बंगालचा' असे ट्वीट केले आहे. तर केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह यांनीही एएनआयशी बोलताना, बिहारमधील विजयाचा हवाला देत 'बंगाल वाली दीदी, पुढची वेळ बंगालची आहे,' असे म्हटले होते. ...
Bihar Elections Result 2025: बिहारमध्ये जदयू आणि भाजपचेच सरकार येणार, असे बहुतांश सर्वच एक्झिट पोलचे कल होते. पण, हा निकाल कसा लागणार, कुणाला किती जागा मिळतील, याबद्दल मराठी माणसाच्या संस्थेने मांडलेला अंदाज जवळपास अचूक ठरला आहे. ...
bihar election result 2025 - मोदी म्हणाले, एनडीएने राज्यात सर्वांगीण विकास घडवून आणला आहे. आमचा ट्रॅक रेकॉर्ड आणि काम बघून जनतेने आम्हाला प्रचंड बहुमत दिले आहे. ...